शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

'भाजपाने देशाला ‘धंदा’ बनवून उद्योजकांना पोसले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:06 IST

भाजप सरकारने देशाला ‘धंदा’ बनवून देशातील मोठे उद्योजक पोसण्याचे काम केले आहे.

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : भाजप सरकारने देशाला ‘धंदा’ बनवून देशातील मोठे उद्योजक पोसण्याचे काम केले आहे. या परिस्थितीविरूद्ध लढण्यासाठी लढवय्या व योग्य उमेदवार निवडून आला पाहिते. देश वाचविण्यासाठी ते गरजेचे आहे. त्यामध्ये चूक झाली, तर देश हरतो. त्यामुळे आपली जबाबदारी समजून राजू शेट्टी यांना संसदेत पाठवा, असे आवाहन दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भाजपने निवडणुकीचे भांडवल बनवले आहे. जवानांच्या नावावर मते मागत आहेत. या सर्वांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शेतकरी आपले पालन-पोषण करतो. त्यामुळे शेतकरी हा सर्वप्रथम महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देशभरात आवाज उठविणाºया राजू शेट्टींना बळ द्या, असे आवाहनही प्रकाश राज यांनी केले.

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूर