शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कडवीचे पाणी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST

आंबा : गेल्या चोवीस‌ तासांतील अतिवृष्टीमुळे आंबा ते मलकापूर‌ या दरम्यान महामार्गावर सात ठिकाणी कडवीच्या पुराचे पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी ...

आंबा : गेल्या चोवीस‌ तासांतील अतिवृष्टीमुळे आंबा ते मलकापूर‌ या दरम्यान महामार्गावर सात ठिकाणी कडवीच्या पुराचे पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग रात्री उशिरापर्यंत बंद राहिला. केर्ले, घोळसवडे, लव्हाळा, निळे, भोसलेवाडी, पायरवाडी, येलूर या‌ सात ठिकाणी ‌कडवी नदीच्या‌ पुराचे पाणी पहाटे एक वाजल्यापासून वाहू लागले.

‌ पहाटे दोन वाजता बारडवाडी (ता. राधानगरी) येथील २२ कामगारांना चिपळूणला घेऊन जाणारा ट्रक घोळसवडे येथे‌ महामार्गावर पाण्यात अडकला. त्यापाठोपाठ इंचलकरंजीहून आलेला टेम्पोही घोळसवडे पुलावर बंद पडला. चालक तोशिफ बाबासो मुजावर व गुरुदास दशराज खवले हे पुरात अडकले. पुढे काहीच दिसेना म्हणून गाडीतूनच डीपर देत मदतीची‌ वाट पाहू लागले. तासाभराने पहाटे तीनच्या सुमारास केर्ले गावच्या पाच तरुणांनी साखळी धरून‌ दोघांना‌ गाडी बाहेर काढले. सकाळी मोनेरा फाउंडेशन‌चे कार्यकर्ते पूरस्थळी पोहोचले. त्यावेळी घोळसवडे केर्ले दरम्यान सव्वाशे वाहनांची रांग होती. बंद पडलेला टेम्पो ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून त्यातील बावीस कामगारांना घरी परतण्याची व्यवस्था केली.