शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूरहून रेल्वेतर्फे ‘भारत दर्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:40 IST

कोल्हापूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारा कोल्हापूरहून ‘भारत दर्शनयात्रे’चे आयोजन केले आहे. कॉर्पोरेशनच्या पर्यटन विभागाचे सहायक प्रबंधक गुरुराज सोन्ना यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पर्यटक, प्रवाशांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारावे

कोल्हापूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारा कोल्हापूरहून ‘भारत दर्शनयात्रे’चे आयोजन केले आहे. कॉर्पोरेशनच्या पर्यटन विभागाचे सहायक प्रबंधक गुरुराज सोन्ना यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पर्यटक, प्रवाशांच्या मागणीनुसार कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर माहिती केंद्र लवकरच स्थापन करण्यात येणार आहे.११ रात्री आणि १२ दिवसांची ही सहल उदयपूर, अजमेर, जयपूर, मथुरा, हरिद्वार, अमृतसर, कटरा येथे नेण्यात येणार आहे. कोल्हापूरहून निघून पुन्हा कोल्हापूर अशा पद्धतीचा यामध्ये प्रवास होणार असून दोनवेळचा नाश्ता व जेवणाचीही सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी रेल्वे स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पर्यटक, प्रवाशांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारावे, अशी मागणी गेलीकाही वर्षे करण्यात येत आहे,कारण स्टेशनवर उतरल्यानंतर कोल्हापूरबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. कोल्हापूरहून अशाच प्रकारे आणखी रेल्वे सहली नेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मोहन शेटे, रवी सरदार, शिवनाथ बियाणी, वासीम सरकवास उपस्थित होते.