शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भिडेंना क्लीनचीट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पाठिंबाच : वामन मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:32 IST

गारगोटी : भीमा कोरेगाव दंगलीतील खºया हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी परिवर्तन यात्रा काढून सरकारला जाग आणणार आहोत. पाचशे शूरवीरांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून भीमा कोरेगाव घडविला, आम्ही तर लाखोंच्या संख्येत आहोत, त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोहर ...

ठळक मुद्देगारगोटी येथे परिवर्तन यात्रा; खऱ्या हल्लेखोरांना अटक करा

गारगोटी : भीमा कोरेगाव दंगलीतील खºया हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी परिवर्तन यात्रा काढून सरकारला जाग आणणार आहोत. पाचशे शूरवीरांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून भीमा कोरेगाव घडविला, आम्ही तर लाखोंच्या संख्येत आहोत, त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोहर भिडेंना क्लीनचीट देऊन दंगलीला एकप्रकारे पाठिंबा दर्शविला आहे, अशी घणाघाती टीका बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केली.गारगोटी येथे आयोजित परिवर्तन यात्रेच्या समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार तर प्रमुख उपस्थितीत तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. बाळकाका देसाई, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे होते.मेश्राम पुढे म्हणाले, या देशात जनावरांची जातनिहाय पशुगणना होते पण ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. ती जातनिहाय जनगणना करून अबकड पद्धतीने संख्येवर आधारित वर्गवारी करून आरक्षण लागू करण्यात यावे. ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेवर मतदान सुरू करावे .प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले, बहुजनांच्या कल्याणासाठी गेली चाळीस वर्षे अविरत कष्ट घेणाºया वामन मेश्राम यांनी ही चळवळ निर्णायक टप्प्यावर आणली आहे. याचे सर्वस्वी श्रेय हे मेश्राम यांचे आहे.यावेळी प्रा. बाळकाका देसाई, संतोष मेंगाणे, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यात्रेस बिद्रीचे माजी संचालक सुनील कांबळे, राजू काझी, बबन कांबळे, युवराज पाटील, पिंटू गुरव, दयानंद म्हेत्तर, के. के. कांबळे, नामदेव कांबळे, प्रवीण कांबळे, मानसिंग देसाई, सुरेश कांबळे, अमित कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शरद बोरवडेकर यांनी, तर आभार सदानंद म्हेत्तर यांनी मानले.परिवर्तन रॅलीच्या समारोप समारंभात वामन मेश्राम यांनी संबोधित केले. यावेळी बाळकाका देसाई, अर्जुन कुंभार, सौ. मेश्राम, प्रकाश पाटील, संतोष मेंगाणे, आदी उपस्थित होते.