शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

भिडेंना क्लीनचीट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पाठिंबाच : वामन मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:32 IST

गारगोटी : भीमा कोरेगाव दंगलीतील खºया हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी परिवर्तन यात्रा काढून सरकारला जाग आणणार आहोत. पाचशे शूरवीरांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून भीमा कोरेगाव घडविला, आम्ही तर लाखोंच्या संख्येत आहोत, त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोहर ...

ठळक मुद्देगारगोटी येथे परिवर्तन यात्रा; खऱ्या हल्लेखोरांना अटक करा

गारगोटी : भीमा कोरेगाव दंगलीतील खºया हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी परिवर्तन यात्रा काढून सरकारला जाग आणणार आहोत. पाचशे शूरवीरांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून भीमा कोरेगाव घडविला, आम्ही तर लाखोंच्या संख्येत आहोत, त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोहर भिडेंना क्लीनचीट देऊन दंगलीला एकप्रकारे पाठिंबा दर्शविला आहे, अशी घणाघाती टीका बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केली.गारगोटी येथे आयोजित परिवर्तन यात्रेच्या समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार तर प्रमुख उपस्थितीत तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. बाळकाका देसाई, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे होते.मेश्राम पुढे म्हणाले, या देशात जनावरांची जातनिहाय पशुगणना होते पण ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. ती जातनिहाय जनगणना करून अबकड पद्धतीने संख्येवर आधारित वर्गवारी करून आरक्षण लागू करण्यात यावे. ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेवर मतदान सुरू करावे .प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले, बहुजनांच्या कल्याणासाठी गेली चाळीस वर्षे अविरत कष्ट घेणाºया वामन मेश्राम यांनी ही चळवळ निर्णायक टप्प्यावर आणली आहे. याचे सर्वस्वी श्रेय हे मेश्राम यांचे आहे.यावेळी प्रा. बाळकाका देसाई, संतोष मेंगाणे, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यात्रेस बिद्रीचे माजी संचालक सुनील कांबळे, राजू काझी, बबन कांबळे, युवराज पाटील, पिंटू गुरव, दयानंद म्हेत्तर, के. के. कांबळे, नामदेव कांबळे, प्रवीण कांबळे, मानसिंग देसाई, सुरेश कांबळे, अमित कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शरद बोरवडेकर यांनी, तर आभार सदानंद म्हेत्तर यांनी मानले.परिवर्तन रॅलीच्या समारोप समारंभात वामन मेश्राम यांनी संबोधित केले. यावेळी बाळकाका देसाई, अर्जुन कुंभार, सौ. मेश्राम, प्रकाश पाटील, संतोष मेंगाणे, आदी उपस्थित होते.