शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आईच्या निधनाचा विरह ; बहीण-भावाने राजाराम तलावात उडी घेऊन जीवन संपवलं!

By उद्धव गोडसे | Updated: August 15, 2024 17:04 IST

कोल्हापुरातील धक्कादायक घटना, सुसाईड नोट मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : आईचे निधन झाल्याने नैराश्यातून बहीण - भावाने राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. १५) सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आला. भूषण नीळकंठ कुलकर्णी (वय ६१) आणि भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (वय ५७, दोघे रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. 

राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम तलावात गुरुवारी सकाळी दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले. मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली असून, त्यामध्ये भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या भावंडांची नावे आहेत. हे दोघेही अविवाहित असून, अडीच महिन्यांपूर्वी आईचे निधन झाल्याने नैराश्यातून आणि विरह सहन न झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरे तपासणीसाठी सीपीआर मध्ये पाठवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर