शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

जैन समाजातर्फे अयोध्येत राेज ५ हजार भाविकांना भोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 07:56 IST

पाच तीर्थंकरांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात जैन समाजही आनंदाने सहभागी झाला आहे.

कोल्हापूर : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जैन समाजातर्फे अयोध्येतील जैन मंदिर परिसरात दररोज ५ हजार भाविकांना भोजन देण्यात येत असून हा उपक्रम २४ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

पाच तीर्थंकरांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात जैन समाजही आनंदाने सहभागी झाला आहे. सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण अयोध्येतील गनिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी आणि जंबुद्वीप हस्तिनापूरचे पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजी यांना देण्यात आले आहे.

श्री दिगंबर जैन अयोध्या तीर्थक्षेत्र समितीतर्फे दररोज ५ हजार भाविकांना भोजनाचा उपक्रम १५ जानेवारीपासून सुरू आहे, अशी माहिती अ.भा. दिगंबर जैन युवा परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व कोल्हापूर शाखेचे कार्याध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिली.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या