शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी टाळण्यासाठीच आॅनलाईनचे नाटक: शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:44 IST

तुरंबे (जि.कोल्हापूर) : शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर राज्य सरकारने कजर्माफीची घोषणा केली. मात्र, त्यासाठी अनेक निकष लावले. निकषांत पकडून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे

ठळक मुद्देमात्र, केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. अशा शासकांना आता वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणारनाही.शेतकºयांवर वाईट वेळ आली आहे. जर शेतकरी वर्गाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर

लोकमत न्यूज नेटवर्कतुरंबे (जि.कोल्हापूर) : शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर राज्य सरकारने कजर्माफीची घोषणा केली. मात्र, त्यासाठी अनेक निकष लावले. निकषांत पकडून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. सध्या आॅनलाईन फॉर्म भरून घेण्याचे शासन नाटक करीत आहे, असी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली.

तुरंबे (ता राधानगरी) झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारला शेतकºयांचा जसा विसर पडला आहे, तीच अवस्था राज्याची आहे. राज्यातील ४८ पैकी ४२ खासदार केंद्र सरकारबरोबर आहेत. मात्र, केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत.

शेती उत्पादनाच्या दीडपट हमीभाव व सातबारा कोरा करण्यासाठी आता यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे. म्हणूनच येत्या १0 नोव्हेंबरला दिल्ली येथील जंतरमंतर याठिकाणी देशातील १६८ संघटना एकत्र करून १0 लाख शेतकºयांना घेऊन आंदोलन करणार आहे. यानंतर तरी सातबारा कोरा होईल, अशी आशा आहे, अशा शासकांना आता वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणारनाही.आयात का वाढविता?यापूर्वीचे कोंग्रेस सरकार देशात सर्व काही पिकत असतानाही २८ हजार कोटींच्या शेतीमालाची आयात करायचे. मात्र, मोदी सरकार एक लाख ४0 हजार कोटींची आयात करते ? मग शेतीमालाला हमीभाव कसा मिळेल? शेतीप्रधान असणाºया आपल्या देशात बाहेरील शेतीमाल आयात कशासाठी होतो ?शेतकºयांचा विश्वासघातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना चांगले दिवस आणण्याचे आश्वासन दिले होते; परंतु विश्वासघात करून गेल्या साडेतीन वर्षांत या सरकारने जी धोरणे राबविली. त्यामुळे शेतकºयांवर वाईट वेळ आली आहे. जर शेतकरी वर्गाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २0१९ च्या निवडणुकीत तुमचे स्थान जनता ठरविल असेही शेट्टी म्हणाले.

तेल अण् केसमी कोल्हापुरातून येताना सभेला उपस्थित असलेल्यांना खोबरेल तेलाच्या बाटल्या आणल्या आहेत. मात्र, अट अशी आहे की, ज्याच्या डोक्यावर एकही केस नाही त्याला तेल मिळेल. कानावरही केस असू नयेत, तशी या राज्य शासनाची अवस्था आहे.