शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अथर्व गोंधळी सलग बारा तास सायकल चालविण्याचा विक्रम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:25 IST

तो या विक्रमाची सुरुवात टोप ते तवंदी घाट-टोप, पुन्हा टोप ते तंवदी घाट आणि कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय चौक असे २४० कि.मी. अंतर १२ तासांत पूर्ण करणार आहे. या जागतिक विक्रमाची नोंद घेण्यासाठी विश्वविक्रम निरीक्षक मनमोहन रावत उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर : टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथील १४ वर्षीय अथर्व गोंधळी २४० कि.मी. अंतर १२ तासांत सायकलिंगने पूर्ण करून जागतिक विश्वविक्रम करणार आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवारी सकाळी टोप येथून करणार आहे, अशी माहिती कोरगांवकर ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगांवकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोरगांवकर म्हणाले, अथर्व वयाच्या सातव्या वर्षापासून सायकलिंग करीत आहे. दोन वर्षांपूवी त्याने कराटेतील ब्लॅक बेल्टही घेतला आहे. तो रोज १७० कि.मी.चा सराव सायकलवरून करीत आहे. त्याने पन्हाळा, जोतिबा, कासेगाव, आष्टा, संकेश्वर, बेळगाव, कºहाड, आदी भागांत सायकलचा प्रवास करत ‘सायकल वापरा, शरीर तंदुरुस्त ठेवा’, निरोगी रहा, प्रदूषण टाळा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, असा संदेश दिला होता. तो या विक्रमाची सुरुवात टोप ते तवंदी घाट-टोप, पुन्हा टोप ते तंवदी घाट आणि कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय चौक असे २४० कि.मी. अंतर १२ तासांत पूर्ण करणार आहे. या जागतिक विक्रमाची नोंद घेण्यासाठी विश्वविक्रम निरीक्षक मनमोहन रावत उपस्थित राहणार आहेत. सध्या तो तायक्वाँदो प्रशिक्षक गजेंद्र हिरवे, आयर्नमॅन आकाश कोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंगचा सराव करीत आहे.

पत्रकार परिषदेस डॉ. संदीप गोंधळी, डॉ. मनीषा गोंधळी, शंकर माळी, अण्णासाहेब माळी, काशिनाथ माळी, श्रीकांत गोंधळी, आकाश कोरगावकर, स्वाती गायकवाड साळुंखे, आदी उपस्थित होते.----------

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbycycle rallyसायकल रॅली