शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन, निसर्गमित्र संस्था व सहेली मंचतर्फे निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 14:10 IST

रंगपंचमीदिवशी नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास शरिरास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हे नैसर्गिक रंग आपण घरामध्ये सहज तयार करू शकतो. गेल्या अकरा वर्षांपासून आमच्या संस्थेच्यावतीने नैसर्गिक रंग वापरण्यासाठी आवाहन करत आहोत, त्याला मोठा प्रतिसाद लाभत असल्याची माहिती निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले आणि डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पत्रकार परिषेदत दिली. ​​​​​​​

ठळक मुद्देनैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहननिसर्गमित्र संस्था व सहेली मंचतर्फे निर्मिती

कोल्हापूर : रंगपंचमीदिवशी नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास शरिरास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हे नैसर्गिक रंग आपण घरामध्ये सहज तयार करू शकतो. गेल्या अकरा वर्षांपासून आमच्या संस्थेच्यावतीने नैसर्गिक रंग वापरण्यासाठी आवाहन करत आहोत, त्याला मोठा प्रतिसाद लाभत असल्याची माहिती निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले आणि डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पत्रकार परिषेदत दिली.चौगुले म्हणाले, निसर्गमित्रतर्फे गेल्या अकरा वर्षांपासून वनस्पतीची पाने, फुले, फळांद्वारे रंग कसा तयार केला जातो याची माहिती प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना देत आहोत. या नैसर्गिक रंगांतून सुगंधी वास तर येतोच पण त्याचसोबत हे शरीराला घातक नाहीत. निर्माल्यातील फुलांच्या पाकळ््यांचाही वापर करून आपण विविध रंग तयार करू शकतो. गतवर्षी आमच्या संस्थेच्यावतीने ९०० किलो रंग तयार केले होते. दरवर्षी याला मोठी मागणी होत आहे.

डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले, ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या पानांफुलापासून हे सात रंगामध्ये रंग तयार करण्यात आले आहेत. बाजारात इकोफ्रेंडली अशा रंगांची कोणतीही खात्री देता येत नसून वनस्पतीपासून बनवलेला रंग वापरणे आवश्यक आहे. या दृष्टीने ते तयार केले आहेत.यावेळी राणिता चौगुले यांनी नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच अधिक माहितीसाठी निसर्गमित्रद्वारा बापूसाहेब पाटील, ग्रंथालय, शाहूपुरी चौथी गल्ली, येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले.वनस्पतींची निवड -झेंडू, गुलाब, शेंद्री, पळस, काटेसावर, पांगरा, बेल, मंजिष्ठा, कुंकूफळ, पारिजातक, कडूलिंब, मेंहदी, निलमोहर, बहावा, बारतोंडी, हिरडा, बेडका, डाळींबसाल, धायटी, जांभूळ, सिताअशोक, पालक, पुदीना,बीट, टोमॅटो, गोकर्ण, शेवगा, गाजर, कडीपत्ता अशा वनस्पतींचा रंगनिर्मितीसाठी वापर केला असून त्यामुळे त्वचेला, डोळ््यांना कोणतीही इजा होत नाही. हे सर्व रंग पाण्यात विरघळणारे असून चेहरा रंगिवण्यासाठी सोपे आहेत.

 

 

टॅग्स :Holiहोळीkolhapurकोल्हापूर