शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी अंबाबाईला तिरूपतीचा शालू नेसवणे बंद होणार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 05:45 IST

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी श्री अंबाबाई म्हणजे तिरुपती बालाजीची पत्नी आहे, असे सांगत तिरुपती देवस्थान पाठवित असलेला शालू दस-यादिवशी अंबाबाईला नेसविण्याची पद्धत यंदापासून अखेर बंद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी श्री अंबाबाई म्हणजे तिरुपती बालाजीची पत्नी आहे, असे सांगत तिरुपती देवस्थान पाठवित असलेला शालू दस-यादिवशी अंबाबाईला नेसविण्याची पद्धत यंदापासून अखेर बंद करण्यात आली आहे. तिरुपती देवस्थानकडून २० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या पद्धतीची पोलखोल झाल्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.दस-यादिवशी तिरुपतीहून येणारा शालू नव्हे तर समितीतर्फे देण्यात येणारे महावस्त्रच अंबाबाईला नेसविण्यात येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी दिली. तिरूपती देवस्थानच्या वतीने शालू आलाच तर त्याची कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही किंवा डामडौल होणार नाही.>निर्णय का ?तिरुपती देवस्थानकडून अंबाबाई म्हणजेच तिरुपतीची पत्नी या नात्याने १९८३ पासून शालू पाठविला जात होता. मात्र, अंबाबाई ही आदिमाता असून ती तिरुपतीची पत्नी नाही, हे सांगणारी वृतमालिका ‘लोकमत’ने दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर या पद्धतीला विरोध होऊ लागला होता. गतवर्षी आईला शालू पाठवतोय, असे सांगून तिरुपती देवस्थानने हा शालू पाठविला होता. अंबाबाईला घागरा चोली वेष परिधान केल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेला आला. लोकभावनेचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे समजते.