शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:09 IST

मंत्रालयात प्रदूषणासंदर्भात बैठक

आॅनलाईन लोकमतमुंबई, दि. २४ : कोल्हापूरची पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.मंत्रालयात सोमवारी झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषणासंदभार्तील बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते.कदम म्हणाले, नदीमध्ये सांडपाणी सोडणे, कचरा टाकणे, कारखान्यांचे प्रदूषित पाणी सोडणे यावर प्रदूषण विभागाने नियंत्रण ठेवले पाहिजे. जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, कारखाना परिसर, ग्रामपंचायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावा. प्लास्टीकच्या कॅरिबॅग वापरु नका, प्लास्टीक कॅरिबॅग बनविणारे कारखाने बंद करा, पर्यावरणासाठी प्राप्त निधीतून सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा निर्मूलन यावरच खर्च करण्याचे निर्देशही कदम यांनी दिले.या बैठकीला कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.