शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:23 IST

चंदगड : ग्रामीण भागातील शेतीला सक्षम जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाचा सध्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यातून शेतीपूरक ...

चंदगड : ग्रामीण भागातील शेतीला सक्षम जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाचा सध्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यातून शेतीपूरक व्यवसाय व रोजगार उपलब्ध होत असून, ते शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत, असे मत कृषी पर्यटन विभागाचे व्यवस्थापक बाळासाहेब सोळांकुरे-पाटील यांनी व्यक्त केले.

सुंडी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर व तालुका कृषी अधिकारी चंदगड व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे (महाराष्ट्र शासन अंगीकृत) यांच्यातर्फे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच गणपत-पवार (मांडेदुर्ग) होते.

‘आत्मा’चे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिजित दावणे यांनी प्रास्ताविक केले. शेतकऱ्यांना कृषी पर्यटन व कृषी पर्यटनाचा विकास कसा करायचा. त्यातून व्यवसाय कोणत्या पद्धतीने करायचा आणि कृषी पर्यटनाचे फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी खन्नूरकर, मोहन परब, भावकू गुरव, दिग्विजय खवणेवाडकर, सुबराव पाटील, यादू पाटील, भरमू पाटील, बाळू पाटील, नाना डसके, संदीप पाटील उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एन. एम. पाटील यांनी आभार मानले.

-------------------------

फोटो ओळी : सुंडी (ता. चंदगड) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बाळासाहेब सोळाकुंरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

क्रमांक : ०७०३२०२१-गड-०४