शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:23 IST

चंदगड : ग्रामीण भागातील शेतीला सक्षम जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाचा सध्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यातून शेतीपूरक ...

चंदगड : ग्रामीण भागातील शेतीला सक्षम जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाचा सध्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यातून शेतीपूरक व्यवसाय व रोजगार उपलब्ध होत असून, ते शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत, असे मत कृषी पर्यटन विभागाचे व्यवस्थापक बाळासाहेब सोळांकुरे-पाटील यांनी व्यक्त केले.

सुंडी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर व तालुका कृषी अधिकारी चंदगड व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे (महाराष्ट्र शासन अंगीकृत) यांच्यातर्फे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच गणपत-पवार (मांडेदुर्ग) होते.

‘आत्मा’चे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिजित दावणे यांनी प्रास्ताविक केले. शेतकऱ्यांना कृषी पर्यटन व कृषी पर्यटनाचा विकास कसा करायचा. त्यातून व्यवसाय कोणत्या पद्धतीने करायचा आणि कृषी पर्यटनाचे फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी खन्नूरकर, मोहन परब, भावकू गुरव, दिग्विजय खवणेवाडकर, सुबराव पाटील, यादू पाटील, भरमू पाटील, बाळू पाटील, नाना डसके, संदीप पाटील उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एन. एम. पाटील यांनी आभार मानले.

-------------------------

फोटो ओळी : सुंडी (ता. चंदगड) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बाळासाहेब सोळाकुंरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

क्रमांक : ०७०३२०२१-गड-०४