शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

वयोमर्यादा ६५ वरून ६0 झाली; पण लाभ नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 05:14 IST

अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजनांचे लाभ देता यावेत, म्हणून केंद्र सरकारने ज्येष्ठत्वाची वयोमर्यादा पाच वर्षांनी कमी करून ती ६५ वरून ६० वर्षावर आणली.

- नसिम सनदी कोल्हापूर : अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजनांचे लाभ देता यावेत, म्हणून केंद्र सरकारने ज्येष्ठत्वाची वयोमर्यादा पाच वर्षांनी कमी करून ती ६५ वरून ६० वर्षावर आणली. या निर्णयाला वर्ष झाले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने जेष्ठ नागरिक सवलतीपासून लांबच आहेत.मागील वर्षी ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले गेले. रेल्वेमध्ये ६० वर्षांच्या अटीनुसार प्रवासात सवलत मिळते; पण त्याच वेळी एस.टी. महामंडळ मात्र ६५ वर्षांचीच अट लादत आहे.एस.टी. महामंडळातर्फे केवळ आधार कार्ड किंवा निवडणूक कार्डवर ५० टक्के सवलतीत ज्येष्ठांना प्रवास करता येत होता; पण आता केवळ ४००० किलोमीटरपर्यंतच मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी स्मार्ट कार्डची अट घालण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३०० रुपये खर्च करावा लागत आहे.>वयोमर्यादा कमी केल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून सामाजिक न्यायमंत्री, परिवहन मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला; पण कोणीही गांभीर्याने दखल घेतली नाही.- रवींद्र शिंदे,ज्येष्ठ नागरिक, कोल्हापूर