शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वयोमर्यादा ६५ वरून ६0 झाली; पण लाभ नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 05:14 IST

अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजनांचे लाभ देता यावेत, म्हणून केंद्र सरकारने ज्येष्ठत्वाची वयोमर्यादा पाच वर्षांनी कमी करून ती ६५ वरून ६० वर्षावर आणली.

- नसिम सनदी कोल्हापूर : अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजनांचे लाभ देता यावेत, म्हणून केंद्र सरकारने ज्येष्ठत्वाची वयोमर्यादा पाच वर्षांनी कमी करून ती ६५ वरून ६० वर्षावर आणली. या निर्णयाला वर्ष झाले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने जेष्ठ नागरिक सवलतीपासून लांबच आहेत.मागील वर्षी ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले गेले. रेल्वेमध्ये ६० वर्षांच्या अटीनुसार प्रवासात सवलत मिळते; पण त्याच वेळी एस.टी. महामंडळ मात्र ६५ वर्षांचीच अट लादत आहे.एस.टी. महामंडळातर्फे केवळ आधार कार्ड किंवा निवडणूक कार्डवर ५० टक्के सवलतीत ज्येष्ठांना प्रवास करता येत होता; पण आता केवळ ४००० किलोमीटरपर्यंतच मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी स्मार्ट कार्डची अट घालण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३०० रुपये खर्च करावा लागत आहे.>वयोमर्यादा कमी केल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून सामाजिक न्यायमंत्री, परिवहन मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला; पण कोणीही गांभीर्याने दखल घेतली नाही.- रवींद्र शिंदे,ज्येष्ठ नागरिक, कोल्हापूर