शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

३१ तासांनंतर अधिकाºयांना जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:07 IST

सडोली (खालसा) : भोगावती नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याने हळदी (ता. करवीर) येथे शनिवारी सकाळी हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाणी प्रदूषित झाल्याने नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अविनाश कडवे व करवीरचे तहसीलदार अनंत दिघे यांनी हळदी येथे भेट देऊन पाण्याचे ...

सडोली (खालसा) : भोगावती नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याने हळदी (ता. करवीर) येथे शनिवारी सकाळी हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाणी प्रदूषित झाल्याने नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अविनाश कडवे व करवीरचे तहसीलदार अनंत दिघे यांनी हळदी येथे भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, भोगावती नदीपात्रात पाटबंधारे विभागाकडून उच्च दाबाने पाणी सोडण्यात आल्यामुळे व ३१ तासांनंतर अधिकाºयांनी पाणी नमुने घेतले खरे परंतु याचा अहवाल नेमका काय येणार? असा सवाल नदीकाठाचे नागरिक करीत आहेत.गेले चार दिवस भोगावती नदीपात्रातील पाणीपातळी खालावली होती. शनिवारी सकाळी पहाटेपासून नदीपात्रातील पाण्याचा रंग काळा व पाण्याला दुर्गंधी सुटली होती. हे पाणी प्रदूषित झाल्याने पाण्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने पाण्यावर तंरगत असल्याचे नागरिकांना दिसताच मासे पकडण्यासाठी नदीपात्रात हळदी व परिसरातील लोकांची झुबंड उडाली होतीप्रदूषण करणाºया घटकांवर कारवाई करण्यासंदर्भात त्यांनीच आता आदेश देण्याची गरज आहे. भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्यामुळे दूषित पाणी खाली घालविण्यासाठी पाटबंधारे विभागाने उच्च दाबाने पाणी सोडल्याने हेच पाणी हळदी बंधाºयाच्या खाली गेल्यामुळे बंधाºयाखालील गावांनाही व कोल्हापूर शहरालाही हे दूषित पाणी प्यावे लागले.प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी हळदी येथील बंधारा, परिते बंधारा, भोगावती साखर कारखान्याचे जलशुद्धिकरण केंद्र, शेती व नाल्यातील पाणी नमुने व मृत मासे तपासणीसाठी घेतले आहेत.