शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बेगवडेच्या जवानाचा अपघाती मृत्यू--बहिरेवाडीत उद्या अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:16 IST

उत्तूर/गारगोटी : जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणाºया लष्करी गाडीचा अपघात होऊन

ठळक मुद्देजम्मू येथे लष्करी वाहनास अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर/गारगोटी : जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणाºया लष्करी गाडीचा अपघात होऊन बहिरेवाडी (ता. आजरा) येथील मूळ गाव बेगवडे (ता. भुदरगड) येथील मेजर प्रवीण तानाजी येलकर (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने दोन्ही गावांवर व तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

आज, शुक्रवारी सायंकाळी पार्थिव पुण्यात येणार असून उद्या, शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.अधिक माहिती अशी, लडाखहून लष्करी गाडीतून कारगिल सीमेकडे दारूगोळा वाहून नेला जात होता. यावेळी टायर फुटल्याने गाडी उलटली. दारूगोळ्याचे बॉक्स येलकर यांच्या अंगावर पडले आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य सातजण जखमी झाले. याबाबत लष्कराच्या सूत्रांनी आजरा तहसील कार्यालयास माहिती दिली.

येलकर हे मामा श्रीपती बाबू इंचनाळकर यांच्याकडे राहवयास होते. माध्यमिक शिक्षण बहिरेवाडी येथील भैरवनाथ हायस्कूलमध्ये झाले. ते केवळ दहावीच्या शिक्षणासाठी येथे आले होते. २००७ मध्ये ते सैन्यात भरती झाले. १० वर्ष सैन्यात सेवा बजावली.येलकर यांना तीन वर्षांची प्राजक्ता ही मुलगी आहे. पत्नी पूनम हिचे हत्तीवडे (ता. आजरा) हे माहेर आहे. त्या गडहिंग्लज येथे पिराजी पेठेत राहतात. या घटनेची त्यांना कल्पना देण्यात आलेली नाही. आई शालन व वडील तानाजी दोघे नवी मुंबई येथील मुलांकडे राहतात. त्यामुळे जन्मगावी कोणी नाही.

दरम्यान, येलकर यांच्या १३८ मेड रेजिमेंट आर. टी. युनिटमधील जवान जम्मूवरून विलास पाटील सुटीवर आले होते. लष्कराच्या अधिकाºयांनी त्यांना ही कल्पना दिली. त्यानंतर पाटील यांनी संबंधितांना ही माहिती दिली. त्यांच्या मृत्यूची बातमी बहिरेवाडी, बेगवडे येथे समजताच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.ग्रामपंचायत निवडणूक प्रचार बंदमेजर प्रवीण येलकर यांचा पार्थिव खराब हवामानामुळे आज, शुक्रवारी सायंकाळी लष्कराच्या विमानाने येणार असून, शनिवारी सकाळी पार्थिव बहिरेवाडी येथे आणले जाणार आहे. भैरवनाथ महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत येलकर यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्तहोत आहे. गावात दोन दिवस प्रचार बंद राहणार आहे.