शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

जिल्ह्यातील ४३१४ विद्यार्थ्यांनी दिली एनटीएस परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 10:39 IST

Exam, Student, Education Sector, kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातील विविध १८ केंद्रांवर रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या वेळेत दहावीच्या ४३१४ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दिली. ११३ विद्यार्थी गैरहजर राहिले. राज्य परीक्षा परिषदेच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४३१४ विद्यार्थ्यांनी दिली एनटीएस परीक्षा विविध १८ परीक्षा केंद्रे : ११३ जण गैरहजर

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध १८ केंद्रांवर रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या वेळेत दहावीच्या ४३१४ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दिली. ११३ विद्यार्थी गैरहजर राहिले. राज्य परीक्षा परिषदेच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली.

प्रायव्हेट हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, देशभूषण हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, शिवराज विद्यालय, भोगावती हायस्कूल, राजर्षी शाहू हायस्कूल, आदी १८ केंद्रांवर परीक्षा झाली. सकाळी १०.३० ते दुपारी साडेबारा या वेळेत ह्यमॅटह्णचा पहिला, तर दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत ह्यसॅटह्णचा पेपर झाला.

पहिल्या पेपरमध्ये बौद्धिक क्षमतेवरील आणि दुसऱ्या पेपरमध्ये अभ्यासक्रमातील घटकांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न होते. दरम्यान, या परीक्षेची तयारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली. केंद्र संचालकांची सभा घेतली. एकूण ४४२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सर्व केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा पार पडली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.आवश्यक ती दक्षताया परीक्षेदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, आदी स्वरूपांतील आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. परीक्षार्थी, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कर्मचारी यांची हमीपत्रे घेतल्याचे लोहार यांनी सांगितले. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर