शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जिल्ह्यातील ४३१४ विद्यार्थ्यांनी दिली एनटीएस परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 10:39 IST

Exam, Student, Education Sector, kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातील विविध १८ केंद्रांवर रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या वेळेत दहावीच्या ४३१४ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दिली. ११३ विद्यार्थी गैरहजर राहिले. राज्य परीक्षा परिषदेच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४३१४ विद्यार्थ्यांनी दिली एनटीएस परीक्षा विविध १८ परीक्षा केंद्रे : ११३ जण गैरहजर

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध १८ केंद्रांवर रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या वेळेत दहावीच्या ४३१४ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) दिली. ११३ विद्यार्थी गैरहजर राहिले. राज्य परीक्षा परिषदेच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली.

प्रायव्हेट हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, देशभूषण हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, शिवराज विद्यालय, भोगावती हायस्कूल, राजर्षी शाहू हायस्कूल, आदी १८ केंद्रांवर परीक्षा झाली. सकाळी १०.३० ते दुपारी साडेबारा या वेळेत ह्यमॅटह्णचा पहिला, तर दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत ह्यसॅटह्णचा पेपर झाला.

पहिल्या पेपरमध्ये बौद्धिक क्षमतेवरील आणि दुसऱ्या पेपरमध्ये अभ्यासक्रमातील घटकांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न होते. दरम्यान, या परीक्षेची तयारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली. केंद्र संचालकांची सभा घेतली. एकूण ४४२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सर्व केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा पार पडली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.आवश्यक ती दक्षताया परीक्षेदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, आदी स्वरूपांतील आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. परीक्षार्थी, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कर्मचारी यांची हमीपत्रे घेतल्याचे लोहार यांनी सांगितले. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर