शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५० गुणासाठी ४० गुणांचा पेपर--मूल्यमापन चाचणीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:06 IST

कोल्हापूर : शिक्षण खाते संकलित मूल्यमापन चाचणी वेळेत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर आता प्रश्नपत्रिका काढतानाही गोंधळ कायम ठेवला आहे.

ठळक मुद्देगुणदानात वाढ करण्याचा उपायपरिपत्रकानुसार सुधारित गुण देण्याचे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले

वीरकुमार पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिक्षण खाते संकलित मूल्यमापन चाचणी वेळेत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर आता प्रश्नपत्रिका काढतानाही गोंधळ कायम ठेवला आहे. शुक्रवारी (दि. १०) मराठी माध्यमातील ७ वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची (तृतीय भाषा) प्रश्नपत्रिका ५० ऐवजी ४० गुणांची मिळाली. ही चूक लक्षात आल्यावर प्रश्नपत्रिका बदलण्याऐवजी याच प्रश्नपत्रिकेसाठी ५० गुण द्यावेत, असा आदेश काढून परीक्षेच्या हेतूलाच हरताळ फासला.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून १ ली ते ८ वी पर्यंत तीन चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येत आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांच्या लेखी परीक्षेसाठी ५० व तोंडीसाठी १० गुण आहेत. ही चाचणी बुधवार (दि. ८) पासून सुरू झालेली आहे. शुक्रवारी मराठी माध्यमाचा इंग्रजीचा पेपर झाला. हा पेपरही ५० गुणांचा, पण प्रश्नपत्रिका मिळाली ४० गुणांची. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला.+++प्रश्न क्र. मूळ सुचविलेलेप्रश्नपत्रिकेतील गुण गुण बदलप्रश्न क्र. १ ८ ८प्रश्न क्र. २ २ ४प्रश्न क्र. ३ १६ २0प्रश्न क्र. ४ १४ १८एकूण ४0 ५0संकलित चाचणीसाठी सीलबंद प्रश्नपत्रिका येत असल्यामुळे सकाळी प्रश्नपत्रिका संच उघडल्यानंतर ४० गुणांची प्रश्नपत्रिका आहे हे लक्षात आले. त्यामुळे परिपत्रकानुसार सुधारित गुण देण्याचे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे. - सुभाष चौगले,जि. प. प्राथमिक शिक्षण अधिकारी.सातवीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका ४० गुणांची काढून गोंधळात भर पडली आहे. शासनाकडून हा बेफिकीरपणा झाला आहे. जिल्हा माध्य. मुख्याध्यापक संघ या विरोधात आवाज उठवणार आहे. ही चाचणीच बंद करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.- विलास पोवारअध्यक्ष, जिल्हा माध्य. मुख्याध्यापक संघ.