शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नवे २९ मृत्यू, रुग्णसंख्या कमी येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना चाचण्या जास्त होत आहेत, म्हणून पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु गेले दोन महिने ...

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना चाचण्या जास्त होत आहेत, म्हणून पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु गेले दोन महिने सुरू असलेेले मृत्यू रोखण्यात मात्र आरोग्य विभागाला अपयश आले आहे. २५ पासून ३५ पर्यंत रोज मृतांचे आकडे येत असून हा आकडा कसा रोखणार हाच खरा प्रश्न आहे.

मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे १४२६ रुग्ण नोंदवण्यात आले असून, १०२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १२ हजार ३५२ जणांवर उपचार सुरू आहेत. पावणेदहा हजारांवर आलेली रुग्णसंख्या आता पुन्हा १२ हजारांवर गेली आहे. शहरातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात चौघांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

तालुकावार मृत्युसंख्या

कोल्हापूर शहर ०९

राजारामपुरी, शिवाजी पेठ ०२, कसबा बावडा, कॉमर्स कॉलेजसमोर, सरनाईक कॉलनी, प्रतिभानगर, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर शहर

हातकणंगले ०४

रुई, कुंभोज, हिंगणगाव, पट्टणकोडोली

पन्हाळा ०३

जेऊर, पाटपन्हाळा, करडवाडी

करवीर ०२

दऱ्याचे वडगाव, आमशी दुमाला

शाहूवाडी ०२

शिंपे, बांबवडे

चंदगड ०१

तावरेवाडी

आजरा ०१

वाटंगी

भुदरगड ०१

मिणचे खुर्द

कागल ०१

राधानगरी ०१

कंदलगाव

शिरोळ ०१

टाकवडे

इतर जिल्हे ०३

हुक्केरी, हल्याळ, कुर्ली