शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नवे २९ मृत्यू, रुग्णसंख्या कमी येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना चाचण्या जास्त होत आहेत, म्हणून पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु गेले दोन महिने ...

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना चाचण्या जास्त होत आहेत, म्हणून पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु गेले दोन महिने सुरू असलेेले मृत्यू रोखण्यात मात्र आरोग्य विभागाला अपयश आले आहे. २५ पासून ३५ पर्यंत रोज मृतांचे आकडे येत असून हा आकडा कसा रोखणार हाच खरा प्रश्न आहे.

मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे १४२६ रुग्ण नोंदवण्यात आले असून, १०२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १२ हजार ३५२ जणांवर उपचार सुरू आहेत. पावणेदहा हजारांवर आलेली रुग्णसंख्या आता पुन्हा १२ हजारांवर गेली आहे. शहरातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात चौघांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

तालुकावार मृत्युसंख्या

कोल्हापूर शहर ०९

राजारामपुरी, शिवाजी पेठ ०२, कसबा बावडा, कॉमर्स कॉलेजसमोर, सरनाईक कॉलनी, प्रतिभानगर, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर शहर

हातकणंगले ०४

रुई, कुंभोज, हिंगणगाव, पट्टणकोडोली

पन्हाळा ०३

जेऊर, पाटपन्हाळा, करडवाडी

करवीर ०२

दऱ्याचे वडगाव, आमशी दुमाला

शाहूवाडी ०२

शिंपे, बांबवडे

चंदगड ०१

तावरेवाडी

आजरा ०१

वाटंगी

भुदरगड ०१

मिणचे खुर्द

कागल ०१

राधानगरी ०१

कंदलगाव

शिरोळ ०१

टाकवडे

इतर जिल्हे ०३

हुक्केरी, हल्याळ, कुर्ली