शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

‘अकरावी’साठी दुसऱ्या दिवशी २६८६ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST

शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकूण १८५० विद्यार्थ्यांनी ...

शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकूण १८५० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण २६८६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. त्यात विज्ञान विद्याशाखेचे १४९४, वाणिज्य मराठीचे ४६५, वाणिज्य इंग्रजीचे ४६१, कला मराठीचे २४६, तर कला इंग्रजीसाठीच्या २० अर्जांचा समावेश आहे. अर्ज भरण्यासाठी राजारामपुरी, मिरजकर तिकटी, नागाळा पार्क, निवृत्ती चौक, आदींसह उपनगरांमधील नेटकॅफेमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. दरम्यान, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासह त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्यावतीने हेल्पलाईन सुरू केली असल्याची माहिती समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.

पॉईंटर

विद्याशाखानिहाय एकूण अर्ज

विज्ञान : २५६९

वाणिज्य (मराठी) : ७३८

वाणिज्य (इंग्रजी) : ८१५

कला (मराठी) : ३७८

कला (इंग्रजी) : ३६

एकूण : ४५३६