शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी धरणात १९.४० टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या राधानगरी तालुक्यातील तीन मोठ्या धरणात १ एप्रिल रोजी एकूण १९.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. ...

जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या राधानगरी तालुक्यातील तीन मोठ्या धरणात १ एप्रिल रोजी एकूण १९.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के हा साठा आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यात दोन टीएमसी घट झाली आहे. यावर्षी उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने पाण्याची गरज वाढणार आहे. उपलब्ध पाणीसाठा अजून अडीच महिने पुरवावा लागणार आहे.

तालुक्यातील ही तीनही धरणे ऑगस्ट महिन्यातच पूर्ण भरतात. नोव्हेंबरपासून मागणीनुसार पाण्याचा विसर्ग केला जातो. १ एप्रिल रोजी काळम्मावाडी धरणात १२.५३ टीएमसी, राधानगरी धरणात ४.३३, तुळशी धरणात २.५४ टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला काळम्मावाडीत १४.८७, राधानगरीत ४.६६ व तुळशीत २.५३ टीएमसी पाणी शिल्लक होते. यावर्षी दोन टीएमसी पाणी कमी आहे. उन्हाचा वाढता कडाका पाहता पिकांसाठी पाण्याची गरज वाढणार आहे. उपलब्ध पाणी पावसाळा सुरु होईपर्यंत पुरवावे लागणार असल्याने त्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.