शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

वीरशैव बँकेसाठी १७ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : सहकारातील अग्रगण्य वीरशैव को. ऑप. बँकेसाठी पहिल्याच दिवशी विविध गटांतून १७ अर्ज दाखल झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : सहकारातील अग्रगण्य वीरशैव को. ऑप. बँकेसाठी पहिल्याच दिवशी विविध गटांतून १७ अर्ज दाखल झाले. बँक बहुराज्यीय असून मंगळवार (दि. १२)पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. गेल्या पाच वर्षांत संचालक मंडळाने केलेले कामकाज पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

कोविडमुळे बँकिंग क्षेत्रावर ही विपरीत परिणाम झाला आहे. नागरी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमावलीप्रमाणे भागधारकांची व गुंतवणूकदारांच्या पैशांची सुरक्षा व एनपीए कमी करण्याबाबत दक्ष राहावे लागणार आहे. आधुनिक सेवा, व्यवहारातील पारदर्शकता आणि खासगी व्यावसायिक बँकांशी स्पर्धा यामुळे नागरी बँकांसाठी पुढील काळ आव्हानांचा असणार आहे. त्यामुळे आगामी काळात सहकारी बँकांना त्यादृष्टीने नियोजन करून पुढे जावे लागणार आहे. वीरशैव बँकेने गेल्या पाच वर्षांत उत्कृष्ट व्यवस्थापन करत सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. बँकेचे महाराष्ट्र व कर्नाटकात २३ हजार सभासद आहेत. १५ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतरच बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जागेपेक्षा अधिक अर्ज राहिले तर ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.