शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कल्याण शीळ रस्त्यालगत जलवाहिनी फुटली; परिसर जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 20:19 IST

पाण्याचा जोर इतका जास्त आहे की, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेता येणार नाही. रात्री उशिरा जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण शीळ रस्त्यालगत खिडकाळी येथे पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शुक्रवारी सायंकाळी फुटल्याने परिसर जलमय झाला होता. जवळपासच्या घरांत यामुळे पाणी शिरले होते. तसेच कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूककोंडीही झाली होती. दिवा, मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट, तसेच २७ गावे आदी भागांच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे.

पाण्याचा जोर इतका जास्त आहे की, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेता येणार नाही. रात्री उशिरा जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. वारंवार याच ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार कसे होतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २२० मिली मीटर व्यासाच्या या बड्या जलवाहिनीवर अनेक जणांनी बेकायदेशीर टॅपिंग करुन पाणी पुरवठ्याचे कनेक्शन घेतले आहे. त्यामुळेही हे प्रकार होत असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पाणी चोरीच्या विरोधात एमआयडीसीकडून कारवाई केली जात नाही. जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी. या जलवाहिन्या फुटण्याच्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणWaterपाणी