शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

धुक्याने अडवली रेल्वेची वाट! टिटवाळा, बदलापूर मार्गावरील रेल्वे वाहतूक १५ मिनिटे विलंबाने

By अनिकेत घमंडी | Updated: October 18, 2023 12:00 IST

यामुळे बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, कसारा, कर्जत मार्गवरील वाहतूक प्रभावित झाली. याचा फटका ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत  येणाऱ्या लाखो चाकरमान्याना बसला...

डोंबिवली: एरव्ही तेरव्ही तांत्रिक बिघाड, सिग्नल फेल, ट्रॅक फ्रॅक्चर आदी कारणांमुळे विलंबाने धावणारी मध्य रेल्वे बुधवारी धुक्याने वाट अडवल्याने १५ मिनिटे विलंबाने धावली. त्यामुळे बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, कसारा, कर्जत मार्गवरील वाहतूक प्रभावित झाली. याचा फटका ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत  येणाऱ्या लाखो चाकरमान्याना बसला, परंतु धुक्याची मजा लुटत या विलंबाचा प्रवाशांनी आनन्द लुटला.

आता धुक पडल्याने पाऊस येणार नाही लवकरच थंडी पडणार अशी चर्चा करत प्रवास करण्यात आला. कल्याण ते दिवा आणि ठाणे मार्गावर देखील धुके पडलेले होते, त्यामुळे तेथेही वाहतूक धीम्या गतीने पुढे गेली. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने पहिल्या सत्रातील या वाहतूक विलंबाबाबत ही माहिती दिली. त्यामुळे मात्र बहुतांशी स्थानकांमध्ये सकाळच्या वेळेत बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, टिटवाळा, शहाड, उल्हासनगर,।कल्याण,।डोंबिवली, दिवा आदी ठिकणी अप डाऊन दोन्ही ठिकाणी फलाट तुडुंब भरलेले निदर्शनास आले. 

 

टॅग्स :localलोकलthaneठाणेpassengerप्रवासी