शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कृत्रिम तलावात गणपती विसर्जन करणाऱ्यांच्या पाठीवर केडीएमसीची काैतुकाची थाप

By मुरलीधर भवार | Updated: September 9, 2024 15:48 IST

केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र

मुरलीधर  भवार-कल्याण - नैसर्गिक जल स्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासठी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. त्याला दीड दिवसांच्या गणेश विसर्जनास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणाऱ्यांच्या पाठीवर महापालिकेने कौतुकाची थाप दिली आहे. काल रात्री वसंत व्हॅली येथे तयार केलेल्या कृत्रिम तलावाचा वापर करणा-या श्री गणेश मंडळाना आणि व्यक्तींना महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान देण्यात आले. या प्रसंगी आयुक्तांनी डोक्यावर कोळी टोपी परिधान केली होती.

महापालिकेने गणेश विसर्जनासाठी महापालिकेने ६३ कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे, या कृत्रिम तलाव आणि विसर्जन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले होते. गणेश भक्तांना घरानजीक विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध दिली आहे. यामुळे वाहतुक कोंडीलाही आळा बसेल. गणेशभक्तांनी कृत्रिम तलावाला प्राधान्य दिले आहे. लोकांनी शाडुच्या मातीचा वापर यावर्षी मोठया प्रमाणात केला आहे. ही एक चांगली बाब आहे.

महापालिकेने निर्माल्य संकलनासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. त्यापासून आपण खत निर्माण करुन वेगवेगळया ठिकाणी ट्री प्लानटेशनसाठी त्याचा वापरणार करणार आहे. शहर अभियंता अनिता परदेशी, माजी पालिका सदस्य सुनील वायले, उपायुक्त अतुल पाटील, अवधुत तावडे, प्रसाद बोरकर, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे आदी उपस्थित होते. आयुक्तांनी दुगार्डी गणेश घाट येथील विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी कल्याण कोळीवाड्यामधील कोळी बांधवांच्या परिश्रमाची प्रशंसा केली. विसर्जनसाठी कोळी बांधवांच्या सक्रिय सहभागाबाबत कृतज्ञता व्यक्त ते देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले.

टॅग्स :kalyanकल्याण