शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

डाेंबिवलीवरून २० मिनिटांत ठाणे गाठता येणार; मे महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 10:24 IST

या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन आवश्यक हाेते. काेराेनाकाळात या प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला.

डाेंबिवली : माेठा गाव-माणकाेली या खाडीपुलाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित १५ टक्के कामही मार्गी लागल्यावर हा पूल मे महिन्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या पुलामुळे डाेंबिवलीहून ठाणे अवघ्या २० मिनिटांत गाठता येईल.

या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन आवश्यक हाेते. काेराेनाकाळात या प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला. काेराेनानंतर पुलाच्या कामाला वेग देण्यात आला. पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे  यांनी एमएमआरडीएकडे वारंवार पाठपुरावा करून बैठका घेतल्या. त्याचबराेबर स्थानिक शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पुलाच्या कामाकरिता लागणारी जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुकर करण्यासाठी पालिका नगररचना विभागातर्फे शिबिरे आयाेजित केली. 

फेब्रुवारी २०१७ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली.  मे महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.या पुलामुळे डाेंबिवलीवरून ठाणे शहरात येण्यासाठी लागणाऱ्या २७ किलाेमीटरच्या फेऱ्यातून नागरिकांची सुटका हाेणार आहे. तसेच वेळ आणि इंधनाची बचत हाेणार आहे. हाच रस्ता कल्याण रिंग राेड व एराेली-काटई रस्त्याला जोडणार. डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मुंब्रा, नवी मुंबईतील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthaneठाणे