शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कल्याण आरटीओच्या नव्या वास्तूचे लोकार्पण करायला परिवहन मंत्री, आयुक्तांना वेळ नाही का?; भाजपाचा सवाल

By अनिकेत घमंडी | Updated: September 20, 2023 12:24 IST

भजपचे परिवहन मंत्री, आयुक्तांना पत्र 

डोंबिवली: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण ही वस्तू करोडो रुपये खर्चून तयार झालेली आहे, आणि जनतेच्या सोयीसाठी बनवलेली ही वास्तू लवकरात लवकर जनतेच्या उपयोगात आणावी अशी मागणी भाजप कल्याण जिल्ह्याचे वाहतूक सेल अद्यक्ष दत्ता माळेकर यांनी केली.  त्यासंदर्भात त्यांनी बुधवारी परिवहन मंत्री, आयुक्तांना पत्र दिले. वर्ष काम संपून झाले परंतु अद्याप नव्या इमारतीत कामकाज सुरू झाले नाही .

सध्या बिर्ला।कॉलेज जवळ पश्चिमेला असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेक गैरसोयी आहेत, हजारो नागरिकांची तेथे कुचम्बणा होते, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, चांगले स्वच्छतागृह नाही, पार्किंग व्यवस्था नाही, उभं रहायला शेड नाही, आडोसे नाहीत, सगळी दुरावस्स्था आहे. त्यामुळे म्हणूनच तर  दुसरी वास्तु नवीन बनवण्यात आलेली आहे मग प्रश्न हा जनतेसमोर पडतो की उद्घाटनाला विलंब का ?परिवहनमंत्र्यांना वेळ नाहीये का ?परिवहन आयुक्तांना वेळ नाहीये का? जर असं असेल, तर लोकांच्या हस्ते त्यावास्तूचे उद्घाटन करून करोडो रुपये खर्च करून बांधलेली वास्तू जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा जनतेचा पैसा करोडो रुपये खर्चून बनवलेली वास्तू जर धुळखात पडून राहत असेल तर कल्याण जिल्हा अध्यक्ष वाहतूक  विभागाच्या माध्यमातून  जन आंदोलन केले जाईल असेही माळेकर पत्रात म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली