शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी उशिरा पाेहचते, भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा धक्कादायक खुलासा

By मुरलीधर भवार | Updated: March 20, 2023 19:48 IST

लवकरात लवकर अग्नीशमन दलातील कर्मचा:याच्या रिक्त भरण्यात याव्यात अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे. 

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्नीशमन विभागात २९२ जागा खाली आहेत. त्यामुळे  अग्नीच्या घटनेनंतर अग्नीशमन दलाच्या गाडय़ा पोहचण्यास उश्ीार होतो असा धक्का दायक खुलासा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी विधान सभेत केला आहे. पाच मिनीटात घटनास््थली पोहचणा:या केडीएमसीच्या अग्नीशमन दलास गेल्या दोन वर्षापासून घटनास्थळी पोहचण्यास उशीर होत आहे. लवकरात लवकर अग्नीशमन दलातील कर्मचा:याच्या रिक्त भरण्यात याव्यात अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे. 

क्ल्याण पूर्व भागातील तिसगाव परिसरात तीन दिवसापूर्वी तिसगाव आणि लोकग्राम या दाेन ठिकाणी एकाच दिवशी आग लागल्याची घटना घडली. एका घराला तिसगाव परिसरात भीषण आग लागली होती आगीने रौद्र रुप धारण केले. अग्नीशमन दलाने आग विझविली. आगीत जिवित हानी झाली नाही. घराचे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी घटना स्थळी धाव घेतली. या घटनेनंतर आमदार गायकवाड यांनी आज विधानसभेत धक्कादायक खुलासा केला आहे.

आग लागल्याच्या घटनेनंतर जवळपास एक तास उशिराने अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली. महापालिकेचा  अग्नीशमन विभाग नेहमीच सर्तक असताे. पाच मिनिटात गाडी घटना स्थली पोहते. मात्र गेल्या २ वर्षापासून परिस्थिती बिघडली आहे. याचे कारण या विभागातील २९२ जागा रिक्त आहे. या विभागात कंत्राटी कामगार घेतले आहे रिक्त जागा लवकर भरल्या पाहिजेत अशी  मागणी गायकवाड यांनी केली. तसेच त्यासाठी महापालिकेस राज्य सरकारने आदेश द्यावेत याकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलkalyanकल्याण