शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

खाडीत अडकलेल्या दोन मुलांना वाचवले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:15 IST

डोंबिवली येथील कचोरे खाडीतील पाण्याच्या मधोमध टापूवर अडकून पडलेल्या दोन लहान मुलांना गावातील दोन तरुण गणेश मुकादम आणि शंकर मुकादम यांनी वाचवले.

डोंबिवली : येथील कचोरे खाडीतील पाण्याच्या मधोमध टापूवर अडकून पडलेल्या दोन लहान मुलांना गावातील दोन तरुण गणेश मुकादम आणि शंकर मुकादम यांनी वाचवले. त्या दोन मुलांना त्यांनी पाण्यातून बाहेर काढले. एक मुलगा दोन वर्षांचा तर दुसरा सहा महिन्यांचा आहे. या दोन्ही मुलांना विष्णूनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. विष्णूनगरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय साबळे यांनी सांगितले की, या मुलांना घेऊन आई खाडीजवळ आली होती का, याचा तपास सुरु असल्याची माहिती दिली. मात्र तिला कोणी पाहीलेले नाही, असेही साबळे म्हणाले. दोन्ही मुलांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :kalyanकल्याण