शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास नागरीकांच्याच पैशाची बचत होणार- श्रीकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 13:53 IST

महावीर सोसायटीत कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्पाचा शुभारंभ

कल्याण- शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला सुका कचरा वर्गीकरण करुन ओल्या कच:यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरीकांच्याच पैशाची बचत होणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

डोंबिवलीतील पूर्व भागातील महावीरनगर सोसायटीने पुढाकार घेऊन ओल्या कच:यापासून खत निर्मितीचा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ काल शनिवारी खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी राजेश कदम, भाजप माजी नगरसेविका सुनीता पाटील, समाजसेवक संजय चौधरी आदी उपस्थित होते. 

खासदार शिंदे यांनी सांगितले की, ओला सुका कचऱ्यांचे वर्गीकरण ही काळाची गरज आहे. महापालिकेने शून्य कचरा मोहिम गेल्या दीड वर्षापासून सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गत आत्तार्पयत साडे तीन हजार मेट्रीकटन ओल्या कच:यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती केली आहे. महापालिका हद्दीतील जवळपास 50 बड्या सोसायटय़ांनी ओल्या कच:यापासून खत निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अनेक सोसायटय़ांनी सोसायटीच्या आवारातच ओल्या कच:यापासून खत निर्मिती केल्यास महापालिकेवरील ओल्या कच:यावर प्रक्रीया करण्याचा भार कमी होईल. महापालिका ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करते. त्यावर खर्च होणारा पैसे हे नागरीकांच्या करातून गोळा झालेले असतात. प्रक्रियेवरील महापालिकेची पैसे वाचणार म्हणजेच जनतेच्या पैशाची बचत होईल याकडे खासदारांनी लक्ष वेधले आहे. सर्व लहान मोठय़ा सोसायटय़ांनी ओला सुका कचरा वर्गीकरणास सहकार्य करुन शहर कचरा मुक्त करण्याच्या मोहिमेस पूर्णपणो हातभार लावावा असेही आवाहन खासदार शिंदे यांनी करीत महावीर सोसयटीच्या उपक्रमाचे कौतूक केले.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याण