शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेल्वे लोकल गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांचे हाल

By मुरलीधर भवार | Updated: April 4, 2024 20:01 IST

फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.

कल्याण- कल्याण ते सीएसटी दरम्यान रेल्वे लोकल गाड्यांच्या फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात. या फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. प्रवाशांचा हा त्रास दूर करण्यासाठी कल्याणचे खासदार  डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढावा. प्रवाशाना या त्रासातून दिलासा द्यावा अशी मागणी शिंदेसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातून मोठ्या संख्येने नागरिक ठाणे, दादर मुंबईच्या दिशेने कामानिमित्त रोज रेल्वे प्रवास करतात, या प्रवासादरम्यान सरकारी सुट्टी आणि बँक हॉलिडे या दिवशी खाजगी तसेच मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांना रेल्वे लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होतो.. सरकारी सुट्टीच्या आणि बँक हॉलिडे या दिवशी मोठ्या प्रमाणावर सीएसएमटी ते कल्याण स्टेशन डाऊन मार्ग तसेच कल्याण डोंबिवली स्टेशन ते सीएसएमट.स्टेशन अप मार्ग आहे. एसी लोकल ,१५ डब्ब्याच्य लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येतात.त्याचाअतिरिक्त बोजा हा आसनगाव, टिटवाळा, कर्जत , कसारा अंबरनाथ आणि बदलापूर या दिशेने जाणाऱ्या लोकलवर पडतो. प्रवाशांना लोकलमध्ये चढण्या उतरण्यास त्रास होत आहे. गर्दीच्या वेळी गाडी पकडताना गाडीतून प्रवासी पडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. या समस्येकडे खासदार शिंदे यांनी लक्ष घालून रेल्वेची चर्चा करावी. यावर तोडगा काढावा अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण