शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

एनआरसी वसाहत पाडकामाला पुन्हा विरोध; पाेलिसांसाेबत कामगारांची झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:57 IST

पाेलिसांसाेबत कामगारांची झटापट : सहा जणांना घेतले ताब्यात

कल्याण : आंबिवली मोहनेनजीकच्या एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना कामगार वसाहतीमधील घरे पाडण्याचे काम सुरू आहे. त्याला शुक्रवारी पुन्हा कामगारांनी विरोध केला. यावेळी काही महिलांनी रस्त्यात लोळण घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारवाईस विरोध करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता.

एनआरसी कंपनी २००९ पासून बंद आहे. विविध कामगार संघटनांनी मिळून कामगारांची थकीत देण्याचा दावा केला आहे. थकीत देणी जवळपास दाेन हजार ५०० कोटी इतकी आहे. या कंपनीची जागा कंपनी व्यवस्थापनाने अदानी ग्रुपला दिल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनी व अदानी ग्रुप यांच्यातील कराराची वाच्यता व्यवस्थापनाकडून केली जात नाही. कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना कामगारांच्या वसाहतीतील घरे पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. त्याला कामगारांनी वारंवार विरोध केला आहे. 

आजही कामगारांची घरे पाडण्याचे काम जेसीबी व पोकलेन लावून सुरू असताना ३०० महिला-पुरुषांनी मिळून कारवाईस विरोध केला. यावेळी पोलीस व कामगारांमध्ये झटापट झाली. एनआरसी कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी उदय चौधरी यांच्यासह भीमराव डोळस, अशोक नलावडे, सुभाष पाटील, मच्छिंद्र दवते, भूपेंद्र पंत, अजरून पाटील आदींनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन ताब्यात घेण्यात आलेल्या सहा जणांची सुटका केली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली