शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

एकही कारखाना स्थलांतरीत करणार नाही; डोंबिवली एमआयडीसीच्या निर्णयाचा कारखानदारांकडून तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:57 IST

डोंबिवलीतील रासायनिक, धोकादायक आणि अतिधोकादायक १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

कल्याण: डोंबिवलीतील रासायनिक, धोकादायक आणि अतिधोकादायक १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाचा डोंबिवलीतील कारखानदारांनी तीव्र विरोध करीत एकही कारखाना स्थलांतरीत केला जाणार नाही असा इशारा एमआयडीसी प्रशासनास दिला आहे. 

हा निर्णयाची माहिती मिळताच डोंबिवलीतील कारखानदार अभय पेठे यांनी सांगितले की, एकही कारखाना इथून कुठेही स्थलांतरीत केला जाणार नाही. या निर्णयाची अधिकृत माहिती आम्हाला कळविली गेलेली नाही. डोंबिवलीतील कारखान्यात काम करणा:या कामगारांचे काय करणार. रस्त्यावर अपघात होता म्हणून रस्ते बंद केले जातात का. तोच न्याय कारखान्यांना का नाही?

कारखानदार श्रीकांत जोशी यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी कारखाने आहेत. काही अपघात झाले असल्यास त्याच्या कारणावरुन कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय चुकीचा आहे. पाताळगंगा हे ठिकाण लांब आहे. कारखान्यातील मशीनरी कुठे नेणार. कामगारांचे काय करणार. तसेच जे कारखानदार वयोवृद्ध झाले ते अन्य ठिकाणी कारखाना कसा काय चालविणार असे विविध प्रश्न जोशी यांनी उपस्थित केले आहेत. बफर झोनचा पट्टा ठेवला नाही. ही जबाबदारी कोणाची होती. नागरीकरणाला परवानगी कोणी दिली. नागरीकांना बाहेर काढा.

कामा या कारखानदारी संघटनेचे माजी अध्यक्ष संजीव काटेकर यांनी सांगितले की, कामा संघटनेची काही एक बोलणी न करता. कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी