शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

केंद्र सरकारचे नाव घ्या; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा पालकमंत्र्यांना आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 18:48 IST

भेदभाव नाही; आपण एकच असल्याचे पालकमंत्र्यांचे उत्तर

कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावकर सभागृहाचे नुतनीकरण केल्यावर हे सभागृह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुरु करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचे नाव घ्या अशी आग्रही मागणी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी केली असता त्यावर पालकमंत्री यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भेदभाव नाही. आपण सगळे एकच आहोत असे उत्तर देत पाटील यांच्या मागणीला बगल देण्याचा प्रयत्न केला. 

स्मार्ट सिटी प्रकल्पातून खाडी किनारा विकास आणि नौदल संग्रहल उभारले जात आहे. त्याला केंद्राचा निधी प्राप्त झालेला आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पाटील यांनी स्वातंत्र्य वीर सावरकरांचे नाव घ्या असे पालकमंत्र्यांना सांगितले. पालकमंत्र्यांनी यावेळी सावरकरांचे नाव घेतले. मात्र स्मार्ट सिटीतून विकास कामे केली जात असल्याचा उल्लेख केला. त्यावर स्मार्ट सिटीला निधी केंद्र सरकारने दिला आहे.

केंद्र सरकारचे नाव घ्या असा आग्रह धरला त्यावर पालकमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकार असा भेदभाव नाही. आपण एकच आहोत असे उत्तर पाटील यांना दिले. तसेच व्यासपीठावर भाजप आमदार रविंद्र येण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले ते मात्र खालीच प्रेक्षकांमध्ये उभे होते. त्यांनी वरती जाणो पसंत केले नाही. चव्हाण हे खाली का उभे होते याबाबत पाटील यांना विचारले असता त्यांनाच विचारा ते का खाली उभे होते असे ते म्हणाले.

कार्यक्रम संपताच केंद्रीय मंत्री पाटील यांनी सांगितले स्मार्ट सिटीला केंद्राकडून 16 कोटी 5क् लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. त्याठिकाणी केंद्राचा बोर्ड लावला जात नाही. कोणी बोर्ड लावला नाही तर मी त्याठिकाणी बोर्ड लावणार आहे. शहराच्या विकासात राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्रित आले पाहिजे. 

जाणारे मूळचे भाजपचे नव्हते..

भाजपचे नगरसेवक शिवसेनेत गेले ते भाजपमध्ये राष्ट्रवादीतून आले. ते मूळचे भाजपचे नव्हते. मी सुद्धा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलो. त्यांना आत्ता त्यांचे भवितव्या भाजपमध्ये वाटत नसले तरी त्यांनी असे करणो चूकीचे आहे. मनसेसोबत भाजपची युती याविषयी वरच्या पातळीवर चर्चा झालेली नाही. त्याबाबत खालच्या पातळीवर चर्चा असली तरी दोन व्यक्ती एकत्रित येऊन झाडाखाली चर्चा करता. ही सोयीची चर्चा आहे असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीEknath Shindeएकनाथ शिंदे