शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

मनसेने केली मुंबई उपकेंद्राची पाहणी; सोयी सुविधा दिल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा

By मुरलीधर भवार | Updated: January 20, 2023 17:20 IST

कल्याण पश्चिमेतील गांधारी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची मनसेने पाहणी केली.  

कल्याण: कल्याण पश्चिमेतील गांधारी येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. या उपकेंद्रातून विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याने त्यांना मुंबईतील कलीना विद्यानगरीत धाव घ्यावी लागते. मग उपकेंद्र सुरु करुन काय उपयोग झाला असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी आज उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. 

मनसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्यासह पदाधिकारी अंकित कांबळे, प्रितेश पाटील, कल्पेश माने, दिप्तेश नाईक, मिलिंद म्हात्रे, विनोद केणो, सचिन आंबेकर आदींनी आज उपकेंद्रास भेट दिली. या वेळी उपकेंद्र परिसराची पाहणी केली. कल्याण, कजर्त, कसारा परिसरातील मुंबई विद्यापीठाची संलग्न असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्यास लागू नये. 

त्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी कल्याण येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु केले गेले. मात्र या उपकेंद्रात अद्याप काही अभ्यास शाखा सुरु झालेल्या नाहीत. त्याचबरोबर परिक्षा फॉर्म आणि पदवीचे  प्रमाणपत्र मिळविण्याकरीता विद्यार्थ्यांना आजही कलिना विद्यानगरीत धाव घ्यावी लागते. या संदर्भात काही दिवसापूर्वी मनसेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरु अजय भामरे आणि कुल सचिव सुनिल भिरुड यांची भेट घेऊन हीच समस्या कथित केली होती. त्यानंतर आज पुन्हा उपकेंद्र प्रशासनाकडे याच मागण्या करण्यात आल्या आहेत. मनसेच्या या मागण्यांची दखळ न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा गुरव यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :kalyanकल्याणMNSमनसेMumbaiमुंबई