शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मनसेने केली मुंबई उपकेंद्राची पाहणी; सोयी सुविधा दिल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा

By मुरलीधर भवार | Updated: January 20, 2023 17:20 IST

कल्याण पश्चिमेतील गांधारी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची मनसेने पाहणी केली.  

कल्याण: कल्याण पश्चिमेतील गांधारी येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. या उपकेंद्रातून विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याने त्यांना मुंबईतील कलीना विद्यानगरीत धाव घ्यावी लागते. मग उपकेंद्र सुरु करुन काय उपयोग झाला असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी आज उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. 

मनसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्यासह पदाधिकारी अंकित कांबळे, प्रितेश पाटील, कल्पेश माने, दिप्तेश नाईक, मिलिंद म्हात्रे, विनोद केणो, सचिन आंबेकर आदींनी आज उपकेंद्रास भेट दिली. या वेळी उपकेंद्र परिसराची पाहणी केली. कल्याण, कजर्त, कसारा परिसरातील मुंबई विद्यापीठाची संलग्न असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्यास लागू नये. 

त्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी कल्याण येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु केले गेले. मात्र या उपकेंद्रात अद्याप काही अभ्यास शाखा सुरु झालेल्या नाहीत. त्याचबरोबर परिक्षा फॉर्म आणि पदवीचे  प्रमाणपत्र मिळविण्याकरीता विद्यार्थ्यांना आजही कलिना विद्यानगरीत धाव घ्यावी लागते. या संदर्भात काही दिवसापूर्वी मनसेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरु अजय भामरे आणि कुल सचिव सुनिल भिरुड यांची भेट घेऊन हीच समस्या कथित केली होती. त्यानंतर आज पुन्हा उपकेंद्र प्रशासनाकडे याच मागण्या करण्यात आल्या आहेत. मनसेच्या या मागण्यांची दखळ न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा गुरव यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :kalyanकल्याणMNSमनसेMumbaiमुंबई