शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एमआयडीसीमधील मिलापनगर तलावात ऑक्सिजन अभावे जलप्राणी संकटात; पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली चिंता 

By अनिकेत घमंडी | Updated: February 10, 2024 12:09 IST

जलप्राणी काठावर येऊन ऑक्सिजनसाठी धडपडतात ज्येष्ठ नागरिक

डोंबिवली: एमआयडीसी मधील मिलापनगर तलावातील पाणी खराब/गढूळ झाल्याने त्यातील असंख्य मासे, कासव यांना नीट तळाशी ऑक्सिजन मिळत नसल्याने ते सकाळी सूर्यप्रकाशात सदर तळ्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन ऑक्सिजन मिळण्यासाठी धडपड करीत दिसत असल्याने सकाळी फिरायला आलेल्या पादचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

तेथील दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी त्याबाबत माहिती देताना सांगितले की, जलप्राण्यांना तलावाचा तळाशी पण ऑक्सिजन मिळाला पाहिजे पण या खराब/गढूळ पाण्याअभावी ऑक्सिजन मिळत नाही असे वारंवार निदर्शनास आले असल्याचे ते म्हणाले. आता उन्हाळा सुरू असल्याने जर पुढे अजूनच पाणी खराब झाले तर आणि जलप्राण्यांना यापुढे योग्य ऑक्सिजन मिळाला नाही तर ते सर्व जलप्राणी मरण पावण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी याच तलावात अनेक वेळा मासे, कासव मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले होते. त्या तलावाचा सुशोभीकरणसाठी आणि साफसफाईसाठी अनेक वेळा लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यातच या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. त्यावेळी अर्धे अधिक तलावातील खराब पाणी बाहेर काढण्यात आले होते. परंतु तलावातील तळाचा गाळ काढला नव्हता. त्या तलावाच्या मध्यभागी एखादी उंच सपाट जागा तयार करून ठेवली तर त्यावर उन प्रकाशात कासवे येऊन बसतील. कासवांच्या पाठीला चांगला सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. त्या तलावात काही बेजबाबदार नागरिकांकडून निर्माल्य, कचरा फेकला जात असल्याने तलावातील पाणी खराब होण्यास भर पडत असल्याचे नलावडे म्हणाले. एकूणच तो तलाव काही वर्षात नामशेष होण्याची भीती असून वेळीच कल्याण डोंबिवली महापालिकेने यावर लक्ष देऊन एखादा कंत्राटी सुरक्षा रक्षक ठेवणे आवश्यक असल्याची मागणी मिलापनगर रहिवाशी करत असल्याचे नलावडे म्हणाले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली