शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

नांदीवली भोपर गावात कमी दाबाने पाणीपुरवठा; दिवाळी सणाच्या तोंडावर पाणी टंचाई

By अनिकेत घमंडी | Updated: November 3, 2023 18:22 IST

महापालिका असो की एमआयडीसी या यंत्रणांनी एकत्र येऊन पाणी समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली

डोंबिवली-  एमआयडीसी असो।की महापालिका या दोन्ही यंत्रणांच्या पाणीपुरवठा विंभागाकडून होणार भोपर।नांदीवली गावातील पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याण ग्रामीण भागातील बहुतांशी गावात पाणी टंचाई झाली आहे.

पावसाळ्यात सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण दाबाने पाणी।सोडत नसल्याने असमान पाणी वितरित झाले, त्यावर लोकप्रतिनिधी आवाज उठवूनही एमआयडीसी यंत्रणा उपाययोजना करत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महापालिका असो की एमआयडीसी या यंत्रणांनी एकत्र येऊन पाणी समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली. अमृत योजनेतून येणारे पाणी गेले कुठे? ती योजना पूर्ण।झाली की नाही असा सवाल नागरिकांनी।केला. टँकर परवडत नसून त्यातून पाणी तरी किती उपसा करायचा? अधिकारी येतात पाहणी करतात आणि जातात, पण समस्या जैसे थे असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त।केली. 

पाण्याचा प्रेशर ९० हवा मात्र या ठिकाणी पाणी ४० ते ५० दाबाने येत, सांगताना अधिकारी भरपूर चांगलं वर्णन करतात परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते. गावागावात पाणी समस्या भरपूर आहे हे नक्की : रविना अमर माळी, माजी नगरसेविका, भोपर