शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास; कल्याण न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 20:26 IST

हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास असा निकाल कल्याण न्यायालयाने दिला. 

सचिन सागरे  कल्याण : कुऱ्हाडीच्या सहाय्याने ४० वर्षीय व्यक्तीची हत्या करणाऱ्या नारायण नागो पारधी (रा. जांभूळवाडी, ता.मुरबाड) याला कल्याण अतिरिक्त व सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तर, त्याचा भाऊ गोविंदची पुराव्या अभावी मुक्तता केली.

२० जून २०१९ च्या रात्री नारायणच्या घरी भास्कर पारधी (४०) गेला होता. तेथे या दोघांमध्ये झटापट झाली. यावेळी, गोविंदने भास्करला मागून पकडून ठेवले तर नारायणने त्याच्या मांडीवर आणि कमरेवर कुऱ्हाडीने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या भास्करचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भास्करच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून टोकावडे पोलिसांनी नारायण आणि त्याचा भाऊ गोविंद याला अटक करीत तपास सुरु केला.

तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांनी पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणात सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे आणि कोर्ट ड्युटी पोलीस हवालदार उमेश मोहंडूळे यांनी त्यांना मदत केली.

 

टॅग्स :kalyanकल्याणCourtन्यायालय