शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जागरुक नागरीक फाऊंडेशनची पोलिस ठाण्यात धाव; भेटीस मज्जाव केल्याने केडीएमसीच्या विरोधात तक्रार

By मुरलीधर भवार | Updated: January 24, 2023 20:01 IST

नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने कालपासून ३ ते ५ वाजताच्या वेळेत धरणे आंदोलन केले जात आहे.

कल्याण-नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने कालपासून ३ ते ५ वाजताच्या वेळेत धरणे आंदोलन केले जात आहे. आज फाऊंडेशनच्या महिला पदाधिकारी नागरीकांच्या भेटीच्या दरम्यान आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्या असता त्यांना महिला सुरक्षा रक्षकाकडून मज्जाव करण्यात आला. नागरीकांच्या हक्कावर गदा आणल्याच्या विरोधात फाऊंडेशनच्या पदाधिका:यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर हे फाऊंडेशनच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. प्रमुख समस्यावर तोडगा काढण्यासाठी फाऊंडेशने यापूर्वी ८ दिवस आंदाेलन केले हाेते. या आंदाेलनापश्चात त्यावर तोडगा काढण्याकरीता लेखी आश्वासन प्रशासनाकडून दिले गेले. त्याची मुदत १५ दिवस होती. ही मुदत उलटू देखील ठोस तोडगा काढला जात नसल्याने कालपासून महापालिका मुख्यालयाच्या प्रवेश द्वारावर धरणो दिले जात आहे. आज पुन्हा महिला पदाधिकारी चेतना रामचंद्र, मीना भिडे, मिना बेरी, गिता जोशी, रुपाली शिरकर आदी नागरीकांच्या भेटीच्या वेळेत प्रशासनाची भेट घेऊ इच्छीत होत्या. त्यांनी आयुक्तांच्या दालनाच्या दिशेन जाण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी महिला सुरक्षा रक्षकाने या महिलांना मज्जाव केला.

त्यांना दुस:या मजल्यावरुन खाली तळ मजल्यावर जाण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी अनिल कर्पे यावेळी उपस्थीत होते. त्यांनीही नागरीकांच्या भेटीची वेळ ३ ते ५ वाजता ही वेळ तर सगळ्य़ांकरीता खुली असावी. त्याच वेळेत पदाधिकारी महिला भेटायला जात होत्या. त्यांच्या अधिकारावर गदा आणणे कितपत योग्य आहे. या सगळ्य़ा प्रकाराची गंभीर दखल घेत घाणेकर यांनी पदाधिका:यांसोबत बाजारपेठ पोलिस ठाणो गाठले असून महापालिका प्रशासनाच्या प्रकाराविरोधात रितसर तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एखाद्या प्रकरणात गैर काही घडले तर महापालिका गुन्हा दाखल करते. तसेच सरकारी कामात अडथला केल्याचे सांगून गुन्हे दाखल केले जातात. नागरीकांनी त्यांच्या हक्कासाठी आत्ता महापालिकेच्या विरोधात पाऊल उचलले आहे. यात काही गैर नाही असे घाणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण