शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

जागरुक नागरीक फाऊंडेशनची पोलिस ठाण्यात धाव; भेटीस मज्जाव केल्याने केडीएमसीच्या विरोधात तक्रार

By मुरलीधर भवार | Updated: January 24, 2023 20:01 IST

नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने कालपासून ३ ते ५ वाजताच्या वेळेत धरणे आंदोलन केले जात आहे.

कल्याण-नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने कालपासून ३ ते ५ वाजताच्या वेळेत धरणे आंदोलन केले जात आहे. आज फाऊंडेशनच्या महिला पदाधिकारी नागरीकांच्या भेटीच्या दरम्यान आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्या असता त्यांना महिला सुरक्षा रक्षकाकडून मज्जाव करण्यात आला. नागरीकांच्या हक्कावर गदा आणल्याच्या विरोधात फाऊंडेशनच्या पदाधिका:यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर हे फाऊंडेशनच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. प्रमुख समस्यावर तोडगा काढण्यासाठी फाऊंडेशने यापूर्वी ८ दिवस आंदाेलन केले हाेते. या आंदाेलनापश्चात त्यावर तोडगा काढण्याकरीता लेखी आश्वासन प्रशासनाकडून दिले गेले. त्याची मुदत १५ दिवस होती. ही मुदत उलटू देखील ठोस तोडगा काढला जात नसल्याने कालपासून महापालिका मुख्यालयाच्या प्रवेश द्वारावर धरणो दिले जात आहे. आज पुन्हा महिला पदाधिकारी चेतना रामचंद्र, मीना भिडे, मिना बेरी, गिता जोशी, रुपाली शिरकर आदी नागरीकांच्या भेटीच्या वेळेत प्रशासनाची भेट घेऊ इच्छीत होत्या. त्यांनी आयुक्तांच्या दालनाच्या दिशेन जाण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी महिला सुरक्षा रक्षकाने या महिलांना मज्जाव केला.

त्यांना दुस:या मजल्यावरुन खाली तळ मजल्यावर जाण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी अनिल कर्पे यावेळी उपस्थीत होते. त्यांनीही नागरीकांच्या भेटीची वेळ ३ ते ५ वाजता ही वेळ तर सगळ्य़ांकरीता खुली असावी. त्याच वेळेत पदाधिकारी महिला भेटायला जात होत्या. त्यांच्या अधिकारावर गदा आणणे कितपत योग्य आहे. या सगळ्य़ा प्रकाराची गंभीर दखल घेत घाणेकर यांनी पदाधिका:यांसोबत बाजारपेठ पोलिस ठाणो गाठले असून महापालिका प्रशासनाच्या प्रकाराविरोधात रितसर तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एखाद्या प्रकरणात गैर काही घडले तर महापालिका गुन्हा दाखल करते. तसेच सरकारी कामात अडथला केल्याचे सांगून गुन्हे दाखल केले जातात. नागरीकांनी त्यांच्या हक्कासाठी आत्ता महापालिकेच्या विरोधात पाऊल उचलले आहे. यात काही गैर नाही असे घाणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण