शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

एमआयडीसीत जमिनीखालून पाणी गळती, रस्त्यावर पाणीच पाणी

By अनिकेत घमंडी | Updated: February 8, 2024 15:10 IST

एमआयडीसी प्रशासनाला या गळती बद्दल कळविण्यात आले असून कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

डोंबिवली: एमआयडीसी निवासी सर्व्हिस रोडवर प्लॉट क्रमांक आरएम २३ जवळ जमिनीखाली पाइपलाइन मधून पाण्याची मोठी गळती सुरू असल्याची माहिती परिसरातील रहिवासी दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी दिली. ते म्हणाले की, गुरुवारसकाळ पासून ती समस्या जास्त सुरू आहे. आधीच एमआयडीसी निवासी परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचा दाब कमी झाल्याने नागरिक तक्रार करीत आहेत. यासाठी एमआयडीसीवर नागरिक मोर्चे पण घेऊन जात आहेत. पाण्याच्या गळती अशा अनेक ठिकाणी चालू असून नागरिक हैराण असून प्रशासन सुस्त आहे अशी टीका करण्यात आली. 

एमआयडीसी प्रशासनाला या गळती बद्दल कळविण्यात आले असून कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.  डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात काही परिसरात गेले काही महिने अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. विशेष उष्मा पेट्रोल पंप समोरील घरांना पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने येत होता. अनेकदा त्याबाबतीत तक्रारी करून ही एमआयडीसी कडून दखल घेतली जात नव्हती. 

अखेरीस मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता निवासी भागातील रहिवाशांनी एमआयडीसी वर धडक मारून पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता श्री आनंद गोगटे यांच्या दालनात भेट घेऊन त्यांच्यापुढे विविध तक्रारींचा पाढा कथन केला. त्यांना रहिवाशांतर्फे एक निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी सदर प्रश्न दोन दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिले असून त्यांनी रहिवाशांचा मागणी नुसार ताबडतोब दोन सहाय्यक अभियंता यांना रहिवाशांसोबत प्रत्यक्ष जागेवर पाठवून पाहणी करून येण्यास सांगितले होते. त्यात अशी पाणीगळती सुरू असल्याने नागरिक नाराज असुन एमआयडीसी प्रशासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत असल्याचे नलावडे म्हणाले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली