शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची हत्या, दोन जण जखमी

By मुरलीधर भवार | Updated: March 19, 2024 20:00 IST

कल्याण पूर्वेतील जय मल्हार हा’टेलसमोर काही तरुण उभे होते.

कल्याण- कल्याण पूर्वेत सोमवारी मध्यरात्री रक्तरंजित राडा झाल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. तरुणांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. शहराच्या पूर्व भागातील चेतना ते आडीवली परिसरात ही घटना घडली आहे. घटनेचे कारण इतके क्षुल्लक होते की, एका तरुणाने दुसऱ््या तरुणाला आवाज देत थांबण्यास सांगितले. तो तरुण आवाज ऐकूनही थांबला नाही. त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण पूर्वेतील जय मल्हार हा’टेलसमोर काही तरुण उभे होते. या तरुणांनी पााहिले की, प्रेम भोवाड नावाचा तरुण त्याचा मित्र यश गुप्ता आणि राहूल केणे सोबत जात होता. या तिघांना जनकल्याण खाजगी रुग्णालयात जायचे होते. याच वेळी जय मल्हार हा’टेलसमोर उभे असलेल्या तरुणांनी या तिघांना थांबण्यास सांगितले. तिघेही थांबले नाही. ते रुग्णालयात गेले. रुग्णालयातून ते तिघे पुन्हा त्याच रस्त्याने येत असताना योगेश पटेल याने त्याचा मित्र राहूल पाठक , संतोष यादव यांच्यासह प्रेम आणि यश या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कसेबसे यश गुप्ता हा त्यांच्या तावडीतून सूटून घरी पळाला. योगेश पटेल याने त्याच्या साथीदारांना घेऊन यशचे घर गाठले. घरासमोरच यशच्या छातीत चाकू भोसकला. यावेळी यशचा भाऊ जिगर हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्याच्या मानेवारही चाकूने प्रहार करुन त्याला गंभीर जखमी केले. या घटनेत यश गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला आहे. या हाणामारीत आरोपी योगेश पटेल आणि त्याचा साथीदार संतोष यादव हा देखील जखमी झाला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र एका किरकोळ कारणातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या चेतना ते आडीवली परिसर हा वादग्रस्त ठरत आहे. रात्रीच्या वेळी टोळक्यांची या रस्त्यावर गर्दी असते.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी