शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 19:26 IST

सद्यस्थितीत निर्माण होणा-या कच-याचे 80-90 टक्के  वर्गीकरणही होत आहे , असे असतांनाही शहरात काही ठिकाणी कचरा पडत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होतात.

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

25 मे 2020 पासून महानगरपालिकेने  शुन्य कचरा मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे तसेच संपूर्ण परिसर सातत्याने स्वच्छ राहण्यासाठी सध्या कायापालट अभियानही शहरात सुरू आहे. मात्र शहरात अजूनही  कच-याची समस्या उदभवत असल्याने याबाबत केडीएमसी मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. 

सद्यस्थितीत निर्माण होणा-या कच-याचे 80-90 टक्के  वर्गीकरणही होत आहे , असे असतांनाही शहरात काही ठिकाणी कचरा पडत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत असल्यामुळे  रस्त्यावरील तसेच चौकातील वारंवार कचरा पडणाऱ्या ठिकाणांवर (Garbage Vernalable Points) नेहमी आढळणा-या कच-याबाबतची कारणे शोधून त्यावर कायम स्वरुपी उपाय योजना करन्याबाबत  आज घनकचरा विभागाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी डोंबिवलीतील फ, ग आणि ह प्रभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक यांची बैठक बोलावून स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे  त्यांच्या कार्यपध्दतीच्या नियोजनाबाबत आढावा देखील घेण्यात आला.या बैठकी मध्ये सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी  ऑगस्टीन घुटे,मुख्य आरोग्य निरीक्षक  नरेंद्र धोत्रे,  वसंत देगलूरकर व फ, ग आणि ह प्रभागातील सर्व आरोग्य निरीक्षक, शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याण