शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

पिण्यासाठी पाणी येत नाही तर अंघाेळ कुठून करणार 

By मुरलीधर भवार | Updated: May 13, 2023 17:59 IST

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या माणेरे गावात नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरीकांनी आज रास्ता रोको आंदोलन करुन ...

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या माणेरे गावात नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने संतप्त नागरीकांनी आज रास्ता रोको आंदोलन करुन महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

२७ गावांकरीता अमृत पाणी पुरवठा योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. ही जलवाहिनी टाकण्यास एका व्यक्तिने विरोध केला आहे. कारण ही जलवाहिनी त्याच्या जागेतून जात आहे.त्यामुळे जलवाहिनी टाकण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे. तसेच कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी गावातील पाणी समस्या साेडविण्याकरीता महापलिकेच्या निधीतून ४० लाखाचा निधी मंजूर केला आहे. या पंपाला विजेचे कनेक्शन देणे बाकी आहे. कनेक्शन लागताच पाण्याची समस्या दूर हाेणार आहे. मात्र काही मंडळी आडकाठी करीत असल्याने हे काम हाेत नाही. याकडे संतप्त नागरीकांनी लक्ष वेधले आहे. एका आजीबाईचे घर माेडकळीस आल्याने तिने माणेरे गावात भाड्याने खाेली घेतली. मात्र घरात पाणीच येत नसल्याने तिला दरराेज भर उन्हात उल्हासनगरातून पाणी आणावे लागते. त्यामुळे तिची उतारवयात पाण्यासाठी तंगडताेड हाेत आहे. या भागातील वंसत भाेईर यांनी सांगितले की, मुख्य जलवाहिनीवरुन बेकायदा नळ जाेडण्या बेकायदा बांधकामांना दिल्या आहेत. त्यामुळे गावातील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. काही महिलांनी सांगितले की, घरात पिण्यासाठी पाणी नसते. तर अंघाेळ कुठून करणार. या समस्येविषयी महापालिकेकडे वारंवार तक्रार करुन पाठपुरावा केला तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. राेज एक ड्रम पाण्यासाठी ५० ते १०० रुपये माेजावे लागतात. या सगळ्या त्रासाला कंटाळलेल्या नागरीकांनी आज माणेरे गावातील मुख्य रस्त्यावर रास्ता राेकाे आंदाेलन करुन प्रशासनाचा जाहिर निषेध केला.

यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी नागरीकांची भेट घेतली. नागरीकांची मागणी रास्त आहे. खासदारांनी कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तरी देखील काम हाेत नसल्यास अधिकारी वर्गाच्या विराेधात कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई