शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"महाराष्ट्रात विरोधकांनी एकही जागा जिंकली तरी त्यांच्या मोठे यश असेल"

By मुरलीधर भवार | Updated: April 13, 2024 18:48 IST

उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचा दावा

कल्याण-महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि परिवार वादी यांच्यात निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात मोदी मॅजिक बोलत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वातावरण आहे की, जनता निवडणूका लढवित आहेत. राजकीय पक्ष निवडणूका लढवित नाहीत. निवडणूकीची दोरी जनतेच्या हाती आहे. या निवडणूकीत देशात पुन्हा मोदी लाट असेल. महाराष्ट्रात विरोधकांनी एकही जागा जिंकली तरी त्यांच्या मोठे यश असेल असा दावा उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांनी आज येथे केला आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या प्रचारासाठी सुपर वॉरियर्स मेळावा कल्याण पश्चिमतेली वायले नगरातील साई सभागृहात पार पडला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रभारी शर्मा यांनी उपरोक्त दावा केला. शर्मा यांनी सांगितले की, विराेधक नकारात्मक मानसिकता आहे.विरोधी मोदी विरोधाच्या आधारे अपशब्द उच्चारले जातात. संजय राऊत हे मोदी आणि शहा यांना विनाशकारी म्हणतात. मी म्हणतो विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवसेना समर्थन करणारे संजय राऊत बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. राम आणि आंबेडकरांचा विराेध करणाऱ्या काँग्रेसच्या सोबत आहेत. उद्धव यांची शिवसेनेने रामनामाचा नकली पोषाख परिधान केला आहे.

तुमची लढाई काेणासोबत आहे असा सवाल शर्म यांना विचारला असता त्यांनी सांगितेल की, भाजपची लढाई कोणाशी नाही. भाजपसमोर विरोधक विखुरलेले आहेत. मी समजतो की, एनसीपी शरद पवार यांची लढाई शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसला नष्ट करण्यासाठी पुढे आले आहेत. तर काँग्रेस उद्धव ठाकरे यांना संपविण्याचे काम करीत आहे. विरोधकांकडे निती, नियत आणि नेतृत्व नाही. ४ जून नंतर सगळ्यात पहिले शिवसेना का’ंग्रेस वेगळी करेल. का’ग्रेसपासून राष्ट्रवादी वेगळी होईल. हे तिन्ही पक्ष परस्परांचे सगळ्यात कट्टर विरोधक असतील असा दावा शर्मा यांनी केला आहे.

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांनी स्वत: म्हटले आहे की, बाळासाहेबांचे सिद्धांत भाजपचे मोदी पूर्ण करीत आहेत. त्यामुळे मनसेने मन से समर्थन दिले आहे. त्यामुळे त्यांचे मी त्यांना मनसे धन्यवाद देतो असे शर्मा यांनी सांगितले.