शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शांतता-संवाद टिकविण्यासाठी कल्याणमध्ये मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 16:41 IST

मानवी साखळीत सुहास कोते, मिलिंद गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, डॉ सुहास चौधरी, उत्तम जोगदंड, अनुप कुमार पाण्डेय, बाबा रामटेके, विशाल जाधव यांच्यासह अनेक जागरूक नागरिक सहभागी झाले होते.

कल्याण- सध्याची परिस्थिती पाहता समाजात शांतता आणि परस्परांमध्ये संवाद टिकून राहण्यासाठी रविवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत येथील जागरूक नागरिकांनी एकत्र येत मानवी साखळी केली होती. पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेल्या या मानवी साखळीमध्ये ना कुणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली की ना कुणाविरोधात बॅनरबाजी केली गेली. केवळ पांढरे शुभ्र कपडे आणि कोणताही मजकूर नसणारा पांढरा शुभ्र बॅनर हाती धरून एक आगळी वेगळी मानवी साखळी तयार करण्यात आली होती.

मानवी साखळीत सुहास कोते, मिलिंद गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, डॉ सुहास चौधरी, उत्तम जोगदंड, अनुप कुमार पाण्डेय, बाबा रामटेके, विशाल जाधव यांच्यासह अनेक जागरूक नागरिक सहभागी झाले होते. सध्या जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे तसेच समाजिक तणाव वाढवण्याचे प्रयत्न वाढत चालले आहेत. मात्र त्याच वेळेला सामाजिक बंधुभाव, शांतता, प्रेम आणि सहिष्णुता ही आपली सामाजिक मूल्ये असून समाजातील कोणताही प्रश्न सोडवण्याचा मार्ग हा परस्पर संवादाचा असतो, याला अनुसरून आम्ही हे शांततेच्या मार्गाने मानवी साखळी केल्याची माहिती कोते यांनी दिली. 

ही मानवी साखळी कोणत्याही संघटनेची ,पक्षाची किंवा व्यक्तीची नसून समाजातील प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणिव करुन देण्यासाठी तीचे आयोजन केल्याकडेही सहभागी नागरिकांकडून लक्ष वेधण्यात आले. 

टॅग्स :kalyanकल्याण