शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

"कूळ संरक्षित शेतकऱ्यांच्या जागेवर गुजराती कसे काय कूळ लावू शकतो?"

By मुरलीधर भवार | Updated: October 19, 2023 16:15 IST

आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील यांचा सवाल; 1 हजार कोटीची जमीन लाटणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर लढा उभा करणार

कल्याण - कूळ कायद्यानुसार जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या असताना गुजराती येथे येऊन त्या जमीनीवर कूळ कसे लावून शकतो. हा ठाणे जिल्ह्यातील बुद्धीमतांचा आणि शेतकरी चळवळीचा अपमान आहे. या जमीनीचे मालक शेतकरी आहे. त्या जागेवर कूळ लावणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणार असल्याचा इशारा आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी दिला आहे.

कोळेगावातील ५३ एकर जमीनीवर बिल्डर आणि सावकारांनी शेतकऱ््यांच्या जमीनीवर कूळ लावून त्या जागा विकत घेण्याचा घाट घातला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांचा लढा सुरु आहे. या ५३ एकर जागेची किंमत आजच्या बाजारभाव मूल्याप्रमाणे एक हजार कोटी रुपये इतकी आहे. या संदर्भात आगरी समाजाचे नेते पाटील यांनी सांगितले की, १९५७ सालच्या कूळ कायद्यानुसार कूळ घोषित आहे. या कायद्यानुसार कोळेगावातील ५३ एकर जागेवर शेतकऱ््यांचे संरक्षित कूळ आहे. कूळ कायद्यानुसार ज्याचे कूळ आहे. तोच त्या जमीनीचा मालक आहे. असे असताना खोटे पेपर तयार करुन बिल्डर आणि सावकर हा जमीनीवर दावा कसा करु शकतो. या जमीनीवर कूळ लावून ही जमीन लाटण्या प्रकरणी प्रशासन, राजकीय नेते हे सावकार आणि बिल्डरांच्या पाठीशी आहेत. हा जमीन लाटण्याचा प्रकार आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. कूळ कायद्याच्या जमीनी कोणाला घेता येत नाही. या प्रकरणी प्रशासनाच्या विरोेधात न्यायालयीन लढा दिला जाणार आहे.

आज आगरी नेते पाटील यांनी कोळेगावातील शेतकऱ््यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत पाटील हे प्रत्यक्ष जागेवर गेले. त्याठीकाणी आधीच एक पोलिस अधिकारी तपासकामी आला होता. तो एका बिल्डरसोबत आला होता. त्याला शेतकऱ््यांनी जाब विचारला. तेव्हा पाेलिस अधिकाऱ्यांनी मला आडकाठी केल्यास सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. तेव्हा शेेतकऱ््यांनी मानपाडा पोलिसांना पाचारण केले. मानपाडा पोलिस येई पर्यंत शेतकऱ््यांनी बिल्डरसोबत आलेल्या पोलिस अधिकाऱ््यांची गाडी रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर तणाव कमी झाला. यावेळी शेतकऱ््यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत प्रशासनाचा विरोध केला.

टॅग्स :kalyanकल्याणFarmerशेतकरी