शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

"कूळ संरक्षित शेतकऱ्यांच्या जागेवर गुजराती कसे काय कूळ लावू शकतो?"

By मुरलीधर भवार | Updated: October 19, 2023 16:15 IST

आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील यांचा सवाल; 1 हजार कोटीची जमीन लाटणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर लढा उभा करणार

कल्याण - कूळ कायद्यानुसार जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या असताना गुजराती येथे येऊन त्या जमीनीवर कूळ कसे लावून शकतो. हा ठाणे जिल्ह्यातील बुद्धीमतांचा आणि शेतकरी चळवळीचा अपमान आहे. या जमीनीचे मालक शेतकरी आहे. त्या जागेवर कूळ लावणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणार असल्याचा इशारा आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी दिला आहे.

कोळेगावातील ५३ एकर जमीनीवर बिल्डर आणि सावकारांनी शेतकऱ््यांच्या जमीनीवर कूळ लावून त्या जागा विकत घेण्याचा घाट घातला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांचा लढा सुरु आहे. या ५३ एकर जागेची किंमत आजच्या बाजारभाव मूल्याप्रमाणे एक हजार कोटी रुपये इतकी आहे. या संदर्भात आगरी समाजाचे नेते पाटील यांनी सांगितले की, १९५७ सालच्या कूळ कायद्यानुसार कूळ घोषित आहे. या कायद्यानुसार कोळेगावातील ५३ एकर जागेवर शेतकऱ््यांचे संरक्षित कूळ आहे. कूळ कायद्यानुसार ज्याचे कूळ आहे. तोच त्या जमीनीचा मालक आहे. असे असताना खोटे पेपर तयार करुन बिल्डर आणि सावकर हा जमीनीवर दावा कसा करु शकतो. या जमीनीवर कूळ लावून ही जमीन लाटण्या प्रकरणी प्रशासन, राजकीय नेते हे सावकार आणि बिल्डरांच्या पाठीशी आहेत. हा जमीन लाटण्याचा प्रकार आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. कूळ कायद्याच्या जमीनी कोणाला घेता येत नाही. या प्रकरणी प्रशासनाच्या विरोेधात न्यायालयीन लढा दिला जाणार आहे.

आज आगरी नेते पाटील यांनी कोळेगावातील शेतकऱ््यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत पाटील हे प्रत्यक्ष जागेवर गेले. त्याठीकाणी आधीच एक पोलिस अधिकारी तपासकामी आला होता. तो एका बिल्डरसोबत आला होता. त्याला शेतकऱ््यांनी जाब विचारला. तेव्हा पाेलिस अधिकाऱ्यांनी मला आडकाठी केल्यास सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. तेव्हा शेेतकऱ््यांनी मानपाडा पोलिसांना पाचारण केले. मानपाडा पोलिस येई पर्यंत शेतकऱ््यांनी बिल्डरसोबत आलेल्या पोलिस अधिकाऱ््यांची गाडी रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर तणाव कमी झाला. यावेळी शेतकऱ््यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत प्रशासनाचा विरोध केला.

टॅग्स :kalyanकल्याणFarmerशेतकरी