शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अखेर महापालिकेने केले जाहिर , त्या स्फोटाच्या दुर्घटनेत ११ मयतच ६८ जखमी ५७ जणांना सोडले घरी ५ अतिदक्षता विभागात तर ६ जनरल वॉर्ड मध्ये

By अनिकेत घमंडी | Updated: May 27, 2024 18:22 IST

मात्र गेल्या आठवड्यात ठाण्याच्या क्राईम ब्रॅंचने जाहीर।केलेल्या प्रसिद्धी पत्रकात १३ जणांचे मृतदेह मिळाल्याचे म्हंटले होते. त्यामुळे मृतांचा आकडा नेमका किती याचा काही ताळमेळ लागत नसून यंत्रणांमध्ये ताळमेळ नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. 

डोंबिवली: येथील एमआयडीसी परिसरात अमुदान कंपनीत झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या आणि विविध रुग्णालयात दाखल झालेल्या ६८जखमी पैकी ५७ जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, उर्वरित ११रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत, त्यापैकी ५ रुग्ण अतिदक्षता विभागात आणि ६ रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये दाखल आहेत. आत्तापर्यंत ११ मृतदेह सापडले असून त्यातील ३ मृतदेहाची ओळख पटवून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती महापालिकेने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर।केली. याव्यतिरिक्त आता पर्यंत आढळून आलेल्या काही शरीराच्या भागांचे डीएनए सॅम्पल घेणे इ. कार्यवाही करण्यात येत आहे.यापूर्वी घेण्यात आलेले सॅम्पल पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.आजही महापालिकेचे अग्निशमन पथक आणि इतर अधिकारी व कर्मचारी पथक, एमयडीसीचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळावर हजर असून दुर्घटना स्थळावरील मलबा उचलण्याचे काम अजूनही सुरु आहे. 

मात्र गेल्या आठवड्यात ठाण्याच्या क्राईम ब्रॅंचने जाहीर।केलेल्या प्रसिद्धी पत्रकात १३ जणांचे मृतदेह मिळाल्याचे म्हंटले होते. त्यामुळे मृतांचा आकडा नेमका किती याचा काही ताळमेळ लागत नसून यंत्रणांमध्ये ताळमेळ नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. 

एसीपी सुनील।कुराडे यांनी माध्यमांना सांगितले की १२ जण मिसींग असल्याची माहिती त्यांना आजूबाजूच्या।कंपन्यामध्ये माहिती घेतली असता समजले. त्यामुळे जर एवढी संख्या असेल तर मात्र मृतांचा आकडा वाढणार असल्याची चिंता दक्ष नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे शोधकार्य वेगाने व्हायला हवे आणि जास्त टीम लावणे गरजेचे आहे, आता मलबा देखील हलवण्यात येणार असल्याने समस्येत आणखी वाढ होईल असेही नागरिक सांगतात.