शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

त्रिस्तरीय-त्रिभाषिक निबंध स्पर्धेचा समारोप

By सचिन सागरे | Updated: March 3, 2024 20:03 IST

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त असल्याचे सांगितले. 

कल्याण : बी.  के. बिर्ला कॉलेज, कल्याण आणि अखिल भारतीय साहित्य परिषद (कल्याण युनिट) यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक प्रतिभा संशोधन निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निबंध स्पर्धेत 650 हून अधिक निबंध प्राप्त झाले, त्यापैकी एकूण 27 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले व इतर सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त असल्याचे सांगितले. 

अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र पाठक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. साहित्यिकांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांवर त्यांनी संक्षिप्त भाष्य केले. प्रमुख पाहुणे दुर्गेश सोनार, अभासापचे अध्यक्ष, कोकण प्रांत, यांनी विद्यार्थ्यांना निरोगी लेखनाची सुरुवात करण्याचे सांगितले व लेखनाची उपयुक्तता सांगून लेखनाबाबत प्रबोधन केले.  विशेष अतिथी प्रवीण देशमुख यांनी साहित्य परिषदेची उद्दिष्टे अधोरेखित करताना संयुक्त कुटुंबांचे महत्त्व सांगितले. संजय द्विवेदी यांनी या निबंध स्पर्धेचे महत्त्व आणि त्यासाठी निर्धारित केलेले विषय अधोरेखित केले.  कार्यक्रमाचे संचालन परिषदेच्या कल्याण  युनिटचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. श्यामसुंदर पांडे आणि परिषदेच्या सचिव सुश्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले. डॉ. बालकवी सुरंजे यांनी पाहुण्यांचा परिचय व राम स्वरूप साहू यांनी सरस्वती वंदना तर विधी यांनी पाहुण्यांचे स्वागत गीत सादर केले.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालय या तिन्ही स्तरांवर हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सत्कार समारंभात सुमारे तीनशे विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. ज्यामध्ये एन.आर.सी शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता, होली क्रॉस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यशोदा नाईक, शशिकला जैस्वाल, अंजू मेहता, अर्चना सिंग, संतोष शर्मा, जगत नारायण उपाध्याय, नरेंद्र तिवारी, अखिलेश जैसल, पूनम जयसवार नम्रता सिंग, भूषण निकम, ज्योती थोड़ात, रूबी दुबे, सुष्मिता सिंह, सुमिता आणि प्रांशी आदि शिक्षक मुख्य होते.

टॅग्स :kalyanकल्याण