शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘पैसा महत्त्वाचा झाल्यानेच शेतकरी कर्जबाजारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 08:07 IST

दी कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पैसा ही एक व्यवस्था आहे ती आवश्यक असली तरी ती कृत्रिम आहे. पैसा खाऊन पोट भरले जात नाही, त्यासाठी अन्नच खावे लागते. या सर्व व्यवस्थेत माध्यम म्हणून पैशांचा उपयोग आहे. मात्र, हल्लीच्या आधुनिक जगात पैसा महत्त्वाचा होत असून, वस्तूचे महत्त्व घटत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी अन्न पिकविणारा शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत अप्रत्यक्षपणे तीव्र नाराजी व्यक्त केली.

दी कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत उपस्थित होते. बँकेच्या ‘सुवर्णबंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनंत कुलकर्णी उपस्थित होते. 

कल्याण बँकेचे अभिनंदनजगातील दु:ख, दारिद्र्य आणि शोषण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आर्थिक जगातील कार्यकर्त्यांना कार्य करावे लागणार आहे. शहरात आणि ग्रामीण भागात असलेल्या छोट्या-छोट्या लोकांना पैशांची गरज असते. या लहान-लहान काम करणाऱ्या लोकांच्या आर्थिक दुबळेपणाचे निवारण करणे या मूळ उद्देशानेच महाराष्ट्रात सहकारी बँकांना सुरुवात झाली आणि लहान-लहान लोकांच्या मनामध्ये परमेश्वर जागरूक असून, त्यामुळे कर्ज बुडवायचाही विचार करत नाही, तो वेळेवर कर्जाची परतफेड करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कल्याण जनता बँकेचे भागवत यांनी अभिनंदन केले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत