शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आपल्या उल्हास, काळू नदी प्रदूषित होऊ नयेत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत- रुपाली शाईवाले

By अनिकेत घमंडी | Updated: October 2, 2023 13:55 IST

घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकल्या पाहीजेत. वस्तूंचा जास्त संग्रह करू नये असे आवाहन केले.

डोंबिवली: आपण जे पाणी पितो त्या उल्हास व काळू नद्या प्रदुषीत झाल्या आहेत. त्यावर आपण प्रयत्न पूर्वक तेथे आधिक प्रदुषण होणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्लास्टिकचा वापर आपण पूर्णपणे थांबविला पाहिजे, असे परखड मत पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रभात शाखा कल्याण आयोजित पर्यावरण संवर्धन घरगुती गणेशोत्सव स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी नमस्कार मंडळ कल्याण येथे झाला. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित।होत्या, पुढे त्या म्हणाल्या की, आपल्या पुढील पिढीची चिंता केली पाहिजे.

घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकल्या पाहीजेत. वस्तूंचा जास्त संग्रह करू नये असे आवाहन केले. स्पर्धेत एकूण एकूणचाळीस स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेतील सर्वच सजावटी उत्तम होत्या. त्यामुळे निकाल लावतांना परिक्षकांचीच कसोटी लागली. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व कापडाची पिशवी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण देशपांडे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रवीण देशमुख होते. शाम चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप कुलकर्णी, रविंद्र केळकर,सुभाष रायचुरा व राजेंद्र साठे आदींनी योगदान दिले. प्रथम क्रमांक सायली जयंत लेले, द्वितीय क्रमांक वैभव रिसबुड, तृतीय क्रमांक मधुरा शशांक कुलकर्णी यांना मिळाला. पहिल्या तीन क्रमांकांना प्रत्येकी रोख रू. एक हजार, प्रमाणपत्र, तुळशीचे रोप व कापडाची पिशवी देण्यात आली. 

टॅग्स :riverनदी