शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

भय इथले संपत नाही, डोंबिवली एमआयडीसीत अजूनही कंपन्या करताहेत केमिकल साठा

By अनिकेत घमंडी | Updated: June 12, 2024 11:20 IST

नागरिक संतापले, काहींना काळजीने आले डोळ्यात पाणी

डोंबिवली : रोजगार मिळण्याच्या तयारीने आम्ही इथे आलो, पण इथं रोजच मृत्यूची टांगती तलवार, काय करायच, एकीकडे शिक्षण कमी घरच्या जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे अस आग, स्फोट वातावरण त्यामुळे खूप भीती वाटते अस वर्णन घाबरलेल्या कामगारांनी केले. तर दुसरीकडे आणखी किती केमिकल साठा करवून ठेवलाय एकदा जाहीर तरी करा,  सांगा ना कस रहायचा कस जगायच असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी अंबरमध्ये (अमुदान) स्फोट झाला आता इंडो अमाईनमध्ये।पुन्हा स्फोट झाला हे किती दिवस चालणार? यावर काही तोडगा आहे की नाही, की सगळं असच अनागोंदी कारभार सुरू राहणार . संतप्त नागरिकांनी सवाल केला आणि त्यांना रडू कोसळले. कामगार रोजीरोटीसाठी येतात आणि त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते, वर्षानुवर्षे असच सुरू आहे. 

आगीचे लोळ, धूर बाहेर आला तर समजले पण आतल्या आत काही झाले तर कोणाला समजत पण नसेल इथे राहणे, नोकरी करणे कठीण झाले आहे. राजकीय पक्ष, शासन काही करत नाही, फक्त अपघात झाला की येतात आणि घोषणा करून जातात, पुन्हा स्थिती जैसे थे. शासकीय यंत्रणा तर एकाहून एक आहेत, सामान्यांच्या जीवाचे कोणाला काही पडलेलं नाही ही शोकांतिका आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्विचिंग स्टेशनच्या बाजूला असलेल्या कंपनीमध्ये आग लागल्याने सर्व उच्चदाब वाहिन्या सुरक्षेच्या दृष्टिने बंद केल्या आहेत तरी सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीfireआग